संशोधक-तंत्रज्ञ सोनम वाँगचूक यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं अभिनंदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्फाच्छादित लडाख सीमेवर तैनात जवानांसाठी थंडीपासून बचाव करणाऱ्या पर्यावरणपूरक तंबूचं तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या संशोधक-तंत्रज्ञ सोनम वाँगचूक यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं आहे. देशाच्या...

उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंड द्रुतगती मार्गामुळे औद्योगिक प्रगतीचा मार्ग सुकर झाल्याचं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात जालौन जिल्ह्यातील ओराई इथं बुंदेलखंड द्रुतगती मार्गाचं उद्घाटन केलं. या रेल्वेमुळे ४ तासांचा प्रवास कालावधी कमी झाला असून एक्सप्रेस...

जलदूत – जलसंवर्धन रथाचा शुभारंभ

निसर्गाचे पावित्र्य राखण्याकरिता जलसंवर्धन आवश्यक - कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोच्या वतीने जलशक्ती अभियानाची चित्ररथाद्वारे जनजागृती अमरावती : भारत सरकारच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो व राष्ट्रीय सेवा योजना...

सिनेरसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : आपल्या नैसर्गिक कसदार अभिनयाच्या जोरावर सिनेरसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचं काल रात्री पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ९२...

वरळी परिसरातील विकासकामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

मुंबई : वरळी परिसरात सध्याचा वांद्रे-वरळी सी-लिंक आणि भविष्यात उभारले जाणारे कोस्टल रोड, वरळी-शिवडी जोड रस्ता या प्रकल्पांमुळे रहदारी वाढेल. या पार्श्वभूमीवर येथील रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधांची कामे वेळेत आणि...

होळी, रंगोत्सवानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला होळी तसेच रंगोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या वैशिष्ट्यांसह साजरा होत असलेल्या रंगांच्या या सणाच्या माध्यमातून परस्परांमध्ये स्नेह, मैत्री व...

वित्तीय कंपन्यांची रिझर्व्ह बँकेला कर्ज पुनर्गठन करण्याची मागणी

नवी दिल्‍ली : बिगर बँकींग क्षेत्रातल्या वित्तीय कंपन्यांनी, त्यांनी दिलेल्या कर्जाचं मार्च २०२१ पर्यंत एकदा पुनर्गठन करु द्यावं अशी विनंती भारतीय रिझर्व्ह बँकेला केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानं निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुच्या उद्रेकाशी सामना करताना महाराष्ट्र सरकारच्या तयारी संदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. परिस्थितीचा मुकाबला...

गरीब क्षयरुग्णांच्या देखभालीसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची निःक्षय मित्र योजना सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गरीब क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांची देखभाल करण्यासाठी निःक्षय मित्र ही योजना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सुरु केली आहे. भारताला सन २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याच्या ध्येयाचा...

आग प्रतिबंधक उपाय योजना न केलेल्या मुंबईतल्या २९ मॉलला अग्निशमन दलाची नोटिस

मुंबई (वृत्तसंस्था) : आग प्रतिबंधक उपाययोजनांची पुर्तता न केल्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेनं, शहरातल्या २० मॉल्सना जे – फॉर्म नोटीस पाठवली आहे. अलिकडेच नागपाडा इथल्या सिटी सेंट्रल मॉलला आग लागल्याची घटना घडल्यानंतर,...