खतांची, पर्यायानं अन्नाची टंचाई आणि उपासमारीवर भरड धान्य हा उपाय – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खतांची, पर्यायानं अन्नाची टंचाई आणि उपासमारी यावर बाजरी सारखी पौष्टिक भरड धान्य हा उपाय ठरु शकतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटल आहे. ते इंडोनेशियातील...

नैसर्गिक आपत्तीबाधित गावांच्या पुनर्वसनासाठी सर्वंकष धोरणाचा प्रस्ताव सादर करा – मंत्री संजय राठोड

मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभागाचा आढावा मुंबई :  राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्वंकष धोरण ठरविण्याबाबत तसेच 1976 पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पांमुळे पुनर्वसित गावठाणांना नागरी सुविधा देण्याबाबत आढावा घेऊन...

महिला आणि बाल विकास मंत्रालयाने पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार-2021 साठी नामांकने आमंत्रित केली

नवी दिल्‍ली : महिला व बाल विकास मंत्रालयाने पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार- 2021 साठी मुले, व्यक्ती व संस्थांकडून नामांकन अर्ज मागविले आहेत. देशातील गुणवंत मुले, व्यक्ती व संस्था यांचा...

अण्णाभाऊ साठे महामंडळ अपहार प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यास मान्यता

मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या परभणी येथील जिल्हा कार्यालयातून 3 कोटी 65 लाख 57 हजार रुपयांचा अपहार केल्याबद्दल महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम, व्यवस्थापकीय संचालक श्रावण बावणे,...

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी सुधारित नियमावलीनुसार सन 2018-19 या वर्षासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य...

अर्जेंटिनाच्या शेतकऱ्यांनी कडूनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर करण्याचे कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांचे आवाहन

अर्जेंटिनाच्या शिष्टमंडळाने घेतली कृषिमंत्र्यांची भेट मुंबई : भारतात हजारो वर्षांपासून कडूनिंबाचा सेंद्रीय  कीटकनाशक म्हणून प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. अर्जेंटिनाच्या शेतकऱ्यांनीदेखील कडूनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर केला तर त्यांना त्याचा नक्कीच...

श्री.तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला सुरुवात

मुंबई (वृत्तसंस्था) : तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा संपून आज पहाटे देवीची पुन्हां सिंहासनावर प्रतिष्ठापना झाली.विधिवत घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आज दुपारी सुरुवात झाली. महोत्सवाचं मुख्य आकर्षण असलेली जलकुंभ...

पत्रकारांनी प्रशासनाचे दोष दाखवण्यासोबतच चांगली कामे निदर्शनास आणली पाहिजेत – राज्यपाल

मुंबई (वृत्तसंस्था) : पत्रकारांनी प्रशासनाचे दोष दाखवण्यासोबतच चांगली कामे निदर्शनास आणली पाहिजेत असे उद्गार राज्यपाल भगतसिग कोश्यारी यांनी काल राजभवनात आयोजित एका  कार्यक्रमात काढले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या...

टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून न्यूझीलंडचा पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-ट्वेटी विश्वचषक अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदाच टी २० विश्वचषकावर ताबा मिळवला आहे.  न्यूझीलंडनं पहिल्यांदा फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला १७३...

राज्यात कोविड १९ साठीच्या कडक निर्बंधात १५ जूनपर्यंत वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लागू केलेले निर्बंध १५ जूनपर्यंत कायम राहणार आहेत. मात्र रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेनुसार जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करत असल्याचे राज्य...