टेमघर धरण गळती आटोक्यात व धरण सुरक्षित – जलसंपदामंत्री गिरीश महाजन
पुणे : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी टेमघर प्रकल्पाची पाहणी केली. सन 2016 मध्ये टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याची गंभीर दखल घेतली...
विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेची खबरदारी घेऊन दिवाळीनंतर नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी तेबारावीपर्यंतच्या शाळा सुरू कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री...
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिनंदन
मुंबई : क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना जयंती निमित्त अभिवादन करतानाच, राज्यातील क्रीडा...
देशात कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ च्या उपचाराधीन रुग्णांची संख्या सुमारे ३ लाख १९ हजारापर्यंत खाली आली असून आतापर्यंत बाधीत झालेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण १ टक्क्यापेक्षाही कमी...
1 लाख 18 हजार मजुरांना भोजन – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे विभागात 64 हजार स्थलांतरित मजुरांची सोय
पुणे, दि.5: सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 114 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 571 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 685 रिलीफ...
9 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभरात मेरी माटी मेरा देश कार्यक्रम आयोजित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यावर्षी 9 ते15 ऑगस्ट दरम्यान देशभरात मेरी माटी मेरा देश कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. सुमारे सात हजार 500 खंडांमधून निवडलेले...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातील बंद्यांद्वारे मास्कची निर्मिती
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कल्पनेतून राज्यभरात सुरुवात
मुंबई : कोरोना विषाणूच्या फैलावाच्या अनुषंगाने राज्यात मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातून बाजारात मास्कचा तुटवडाही निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी...
देशात कोविड १९चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७७ पूर्णांक १५ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७७ पूर्णांक १५ शतांश टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. काल देशभरात ८३ हजार ३४१ कोरोनाबाधित...
कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ४४ हजार पास वाटप
६ लाख ०३ हजार व्यक्ती क्वारंटाईन; ६ कोटी २२ लाखांचा दंड – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख४४ हजार ३३३...
गणेशोत्सवानिमित्त रायगड जिल्ह्यातील पूर्वतयारीचा आढावा रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची दुरुस्ती शीघ्र गतीने करण्याचे – पालकमंत्री...
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी या मार्गावरील सर्व रस्त्यांची शीघ्रगतीने व उत्तम पद्धतीने दुरुस्ती करावी असे आदेश रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र...











