पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना ७ कोटी १४ लाख ९५ हजार रुपयांचे वाटप – विभागीय...
गहू व तांदुळ प्रत्येकी 2296 क्विंटल तर10 हजार 251 लिटर केरोसिनचे वाटप
पुणे : पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार प्रमाणे ७ कोटी १४ लाख ९५ हजार रुपये वाटप करण्यात आले आहेत. २२ हजार ९६२ कुटुंबांना प्रत्येकी...
सातव्या आर्थिक गणनेत प्रगणकांना सहकार्य करण्याचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांचे आवाहन
विकासाचे अचूक आणि परिपूर्ण नियोजन होण्यासाठी गणनेत संकलित माहिती अत्यंत उपयुक्त
मुंबई : विकास योजनांचे अचूक आणि परिपूर्ण नियोजन करण्यासाठी आर्थिक गणनेत संकलित होणारी माहिती ही अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे...
ऑटोमोबाईल उद्योगक्षेत्रासाठी अप्रेन्टिस योजना अधिक फायदेशीर : मुख्य कार्यकारी अधिकारी एएसडीसी अरिंदम लाहिरी
पुणे : अप्रेन्टिस योजना देशातील वाहन उद्योगासाठी अधिक लाभदायक असुन या योजनेमुळे उद्योगजगताला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ सहजगत्या उपलब्ध होते, तसेच बेरोजगार युवकांना रोजगार संधी प्राप्त होते असे मत...
उत्तम तुपे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
माती आणि माणसं यांच्याशी नाळ जुळलेला कसदार साहित्यिक महाराष्ट्राने गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांच्या निधनाने माती आणि माणसं यांच्याशी नाळ जुळलेला...
सीमावर्ती भागांचा विकास हा सरकारच्या सर्वंकष सुरक्षा धोरणाचा मुख्य भाग – राजनाथ सिंग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमावर्ती भागांचा विकास हा सरकारच्या सर्वंकष सुरक्षा धोरणाचा मुख्य भाग असून यामुळे देशाची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत होणार असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे...
संपूर्ण जगच युद्धाच्या खाईत लोटलं जाण्याची भीती – सर्गेई लावरोव्ह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाबरोबर छुपं युद्ध करण्यासाठी नाटो देश स्वतःला अणवस्त्र सज्ज करत आहे. यामुळे कदाचित संपूर्ण जगच युद्धाच्या खाईत लोटलं जाण्याची भीती आहे असं मत रशियाचे परराष्ट्र मंत्री...
लहानपणी शिक्षण घेतलेल्या शाळेतून मुख्यमंत्र्यांनी घेतला प्रधानमंत्र्यांच्या ‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सहभाग
मुंबई (वृत्तसंस्था) : परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे यंदाचे सहावे वर्ष. याकार्यक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच विद्यार्थ्यांना परीक्षा हा उत्सव असून त्यांतून येणाऱ्या परिणामांची भीती बाळगण्याची गरज नसल्याचा...
महापरिनिर्वाण दिन : ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अभिवादनपर संदेश
मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रीमंडळातील सदस्यांचा अभिवादनपर संदेश असलेला विशेष कार्यक्रम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ६ डिसेंबर रोजी प्रसारित होणार...
देशातली एकूण रुग्णसंख्या १ लाख १८ हजार ४४७ झाली असून ६६ हजार ३३० जणांवर...
नवी दिल्ली : देशातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत काल ६ हजार ८८ इतकी विक्रमी वाढ झाली. देशातली एकूण रुग्णसंख्या १ लाख १८ हजार ४४७ झाली असून ६६ हजार ३३० जणांवर उपचार...
हिंगोली जिल्ह्यात गांजाचा साठा जप्त
मुंबई (वृत्तसंस्था) : हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ ते परभणी रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गांजाचा साठा जप्त केला. गुन्हे शाखेनं सापळा रचून काल संध्याकाळी ही कारवाई केली. या कारमध्ये...











