काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी संसदेत देशवासियांची माफी मागायला हवी – अनुराग सिंग ठाकूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी संसदेत देशवासियांची माफी मागायला हवी असं माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी म्हटलं आहे.  काँग्रेसशी संबंधित वृत्तसंस्थेला तसंच  राजीव गांधी...

कोविडसंदर्भात राज्यात २ लाख १८ हजार गुन्हे दाखल; ३२ हजार व्यक्तींना अटक

मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख १८ हजार ०५९ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३२ हजार ४३३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे...

आजपासून सर्व जिल्ह्यात क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण शोध अभियान सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आजपासून सर्व जिल्हा तसंच महानगरपालिका क्षेत्रात “संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण शोध अभियान” राबवलं जाणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. महिनाभराच्या या अभियानात...

शहरातील नागरिकांना उत्तम प्रकारच्या सेवा सुविधा पुरविणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य

पिंपरी : शहरातील नागरिकांना महानगरपालिकेकडून उत्तम प्रकारच्या सेवा सुविधा पुरविणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य असून नागरिकांच्या सुचनांना प्राधान्य देउन प्रभागातील कामे पुर्ण करावीत अशा सुचना महपौर राहूल जाधव यांनी दिल्या. प्रभाग स्तरावरील...

पंतप्रधान उद्या महाराष्ट्राच्या मुंबई आणि औरंगाबादच्या दौऱ्यावर

मुंबई मेट्रोला चालना, मेट्रो मार्गांचा प्रमुख विस्तार नवी दिल्ली : पंतप्रधान उद्या दि. 7 सप्टेंबर 2019 रोजी महाराष्ट्रात मुंबई, आणि औरंगाबादचा दौरा करणार आहेत. मुंबई मुंबईत पंतप्रधान तीन मेट्रो मार्गांची पायाभरणी करणार...

आश्रमशाळा ते मिशिगन विद्यापीठ : शासकीय योजनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांना उघडले परदेशी शिक्षणाचे द्वार

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील आश्रमशाळेची विद्यार्थिनी योगिता मारोतराव वरखडे  हिला अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश मिळाला असून परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे तिचे स्वप्न साकार करण्यासाठी शासनाने शिष्यवृत्ती...

राज्यातील १२ मान्यवरांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार घोषित

मुंबई : सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 12 ज्येष्ठ मान्यवर व्यक्तींना राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद...

लॉकडाऊन काळात ५७४ सायबर गुन्हे दाखल; २९० जणांना अटक

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ५७४ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २९० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या...

पुणे विभागात कोरोना बाधित 896 रुग्ण : विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

विभागात 135 कोरोना बाधित रुग्ण बरे   विभागामधील 45 लाख 86 हजार 612 घरांचे सर्वेक्षण पूर्ण तर 1 कोटी 76 लाख 36 हजार 673 व्यक्तींची तपासणी पुणे : विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची...

सणासुदीच्या काळात अन्नधान्याचा तुटवडा भासू देणार नाही – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

मुंबई : पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्रात पंजाबमधून येणारा अन्नधान्याचा पुरवठा थांबलेला आहे. असे असले तरी येणाऱ्या काळात सणासुदीच्या वेळी अन्नधान्याचा तुटवडा भासू देणार नाही अशी माहिती...