बहुप्रतिक्षित ग्लॉस्टरच्या प्रीमियम ऑफ-रोडिंग क्षमतांचे एमजीने केले लॉंचिंग
मुंबई : एमजी मोटर इंडिया २०१९ पासून सातत्याने कुंपनांना ओलांडत अद्ययावत तंत्रज्ञान, प्रगत आणि भविष्यातील कार आणण्याचा पुढचा पल्ला गाठत आहे. कार ब्रँड बाजारात स्मार्ट उत्पादनासह कंपनीने सकारात्मक असे नवे वादळ...
आर्वीचे वीर जवान अक्षय यादव यांच्या कुटुंबाची गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली भेट
सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्यातील आर्वी येथील वीर जवान अक्षय यादव यांचे मणिपू्र येथे निधन झाले होते. त्यांच्यावर काल त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज...
देशातल्या एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने पार केला ९१ लाखाचा टप्पा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने ९१ लाखाचा टप्पा पार केला आहे. देशात काल दिवसभरात ४४ हजार ५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता ९१...
खाजगी दूध उद्योग संघांच्या दुध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची घट
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या खासगी दूध उद्योग संघांनी दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर एक रुपयानं कमी केला आहे. जागतिक बाजारपेठेतल्या दूध भुकटीच्या दरामुळे ही कपात करण्यात आली असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात...
मालवाहतूक गाड्यांच्या फेऱ्या नियमित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरु असताना जनतेला जीवनावश्यक वस्तुंच्या तुटवड्याचा सामना करावा लागू नये यासाठी विभागाच्या वतीनं मालगाड्यांच्या फेऱ्या नियमित होत आहेत.
गेल्या ४ दिवसात जवळपास...
ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना यांची मिश्र दुहेरीच्या अंतिम...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना यांनी आज मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य सामन्यात त्यांनी ब्रिटनचा नील स्कुप्स्की आणि...
भारताने मंगोलियाला कोविड-१९ प्रतिबंधक लसीच्या १३ पेट्या पाठवल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड संकटाच्या पार्श्र्वभूमीवर भारताने मंगोलियाला कोविड-१९ प्रतिबंधक लसीच्या १३ पेट्या पाठवल्या आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काल या पेट्या मंगोलियात रवाना करण्यात आल्या.
आतापर्यंत...
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात विविध जिल्ह्यात कालपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाउस झाला. नाशिक जिल्ह्यात काल मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार अवकाळी पाऊस...
श्रीमद्भगवद्गीता हे आपल्या गौरवशाली परंपरेचं निर्मितीस्थान असल्याचं केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीमद्भगवद्गीता हे आपल्या गौरवशाली परंपरेचं निर्मितीस्थान आहे.त्यामुळे भारतीय राष्ट्रजीवनाच्या निर्मितीसाठी त्याचा प्रचार, प्रसार होणं आवश्यक आहेच, मात्र हीच परंपरा आपल्याला संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी काम करण्याची प्रेरणा...
राज्यात जोरदार पावसाला सुरुवात
मुंबई (वृत्तसंस्था) : वाशिम जिल्ह्यात चार दिवसाच्या विश्रांती नंतर काही ठिकाणी पुन्हा एकदा काल रात्री पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सोयाबीन काढणीचा हंगाम नुकताच सुरू झाला असून या...











