भारताच्या सर्व क्षेत्रांतल्या वेगवान विकासाचं जागतिक बँक समूहाच्या कार्यकारी संचालकांनी केलं कौतुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बँक समूहाच्या 95 देशांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या 11 कार्यकारी संचालकांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुंबई, अहमदाबाद आणि...

बुद्ध आजही भारताच्या संविधानाची प्रेरणा असल्याचं प्रधानमंत्री यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :बुद्ध आजही भारताच्या संविधानाची प्रेरणा आहेत, बुद्धांचं धम्म-चक्र भारताच्या तिरंग्यावर  विराजमान होऊन आपल्याला गती देत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कुशीनगर इथल्या...

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे चार लाख प्रवाशांना लाभ होईल – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो मार्गिका-३ मुळे हिंजवडी परिसरातील वाहतूक समस्या सुटण्यासोबत चार लाख प्रवाशांना लाभ होणार असून या मेट्रो मार्गिकेच्या कामातील...

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध म्हणून बंदमुळे आसाममध्ये जनजीवन विस्कळीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध म्हणून विविध संस्थांनी पुकारलेल्या बंदमुळे आसाममधे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आसामच्या वरच्या भागात दुकानं बंद ठेवण्यात आली असून, रहदारीही बंद आहे. राजधानी...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून लष्कराला सेना दिवसाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लष्कराला सेना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय सेना हा भारतमातेचा अभिमान विषय आहे अस म्हणत प्रधानमंत्र्यांनी जवानांचा अतुलनीय त्याग आणि शौर्य...

लोकशाहीचं मूळ हिंदू विचारधारेतच असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांचं प्रतिपादन

मुंबई (वृत्तसंस्था) :  हिंदू विचारधारा ही भारताच्या लोकशीचा मूलाधार आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज साप्ताहिक विवेक चे माजी संपादक,जेष्ठ पत्रकार रमेश पतंगे यांच्या...

भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही देश उत्पादनांच्या मागणीला चालना देण्यासाठी कटिबद्ध – न्यूझीलंडचे भारतातील...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही देश परस्परांमधले व्यापारातले अडथळे दूर करण्यासाठी आणि दोन्ही देशातल्या उत्पादनांच्या मागणीला चालना देण्यासाठी कटिबद्ध असून परस्परांमधल्या व्यापाराला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी एकत्रितपणे...

मुंबईत सुरु असलेल्या G20 परिषदेच्या विशेष सभेत प्रस्तावित उच्च-स्तरीय तत्त्वांवर चर्चा होईल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई इथं चालु असलेल्या G20 परिषदेच्या विशेष सभेत प्रस्तावित उच्च-स्तरीय तत्त्वांवर चर्चा होईल. शाश्वत विकासाचा दृष्टीकोन लक्षात घेऊन शाश्वत उद्दिष्टांसाठी अन्न, ऊर्जा आणि आर्थिक बाजारपेठेतील...

अतिवृष्टीमुळे फुटून गेलेल्या भिलदरी (कन्नड, औरंगाबाद) पाझर तलावांच्या दुरुस्तीची सर्व प्रक्रिया पूर्ण

मुंबई : भिलदरी पाझर तलाव क्र. १, ता. कन्नड, जि. औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे तलावाची तुटफ़ुटची मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत दुरुस्तीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. जलसंधारण मंत्री...

पीक विम्याची रक्कम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

मुंबई (वृत्तसंस्था) : खरीप हंगामाला सुरुवात होत असताना पीक विम्याची रक्कम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. अकोला जिल्ह्यात पिक विम्या पोटी ७७ कोटी ९० लाख रुपये जमा करण्यात आले...