पुणे येथे ‘नैसर्गिक शेती’ राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन

राज्यातील २५  लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे : नैसर्गिक शेतीमुळे जलप्रदूषण होणार नाही, पर्यावरणाचे रक्षण होईल, पाण्याची बचत व जमिनीचा पोत चांगला राहील, गोधन...

बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा तीन मार्चपासून सुरु

मुुंबई : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे. बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा तीन मार्चपासून सुरु होणार...

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं ११३ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं ११३ कोटी मात्रांचा  टप्पा ओलांडला आहे. यापैकी ३७ कोटी ७६ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लशींच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत, तर ७५...

लॉकडाऊन काळात समाज माध्यमाद्वारे खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध ११३ गुन्हे दाखल

महाराष्ट्र सायबरची कारवाई मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनच्या असताना राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र सायबर...

शेतकऱ्यांच्या हिताचा आणि सहकार चळवळीला बळकट करणारा अर्थसंकल्प – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करुन चिंतामुक्त करण्यासाठी शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. शेतकऱ्यांना विविध शासकीय कार्यालयांत हेलपाटे न मारायला लावता कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येत...

मुंबईसह तीन जिल्ह्यात सुटी जाहीर

मुंबई : अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुटी जाहीर केली असून अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे राज्य शासनातर्फे...

पॅन-आयआयटी ग्लोबल ई-कॉन्क्लेव्हचे दुसरे सत्र संपन्न

कौशल्य-नोकरी, आरोग्यसेवा आणि राज्यांच्या पुनर्निर्माणावर देण्यात आला भर मुंबई : सध्या देश अभूतपूर्व आव्हानांना सामोरे जात आहे. अशा वेळी ग्लोबल आयआयटी अँल्युमनी कम्युनिटीने सध्याच्या आव्हानांवर मार्ग काढण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेच्या दिग्गज...

जागतिक तापमान ३ डिग्री सेल्सिअसनं वाढणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक तापमान तीन डिग्री सेल्सिअसनं वाढणार असल्याचं संयुक्त राष्ट संघाच्या जागतिक तापमानाविषयक समितीनं जारी केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. पॅरिस करारात दीड डिग्री सेल्सिअसनं तापमान वाढ...

भारतीय जनसंसदेची पिंपरी येथे बैठक : पिंपरी चिंचवड कार्यकारिणी जाहिर

पिंपरी : भारतीय जनसंसदेच्या पिंपरी चिंचवड कार्यकारिणी व पुणे कार्यकारिणीचे चर्चासत्र रविवारी दुपारी १२ ते २ या वेळात बॅडमिंटन हॉल, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सदर...

अल्पमतात असल्यामुळे राज्य सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही – रामदास आठवले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अल्पमतात असल्यामुळे राज्यसरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्या कडून...