जम्मू-कश्मीरच्या कायापालटासाठी प्रधानमंत्र्यांचे आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरच्या  विकासासाठी लोकांचा सहभाग गरजेचा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं  आहे. अपनी पार्टीचे प्रमुख अल्ताफ बुखारी यांच्या नेतृत्वाखालील २४ सदस्यीय शिष्टमंडळाबरोबर काल...

15 ते 18 वयोगटातल्या मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणासंबंधी केंद्राची नियमावली जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 15 ते 18 या वयोगटातल्या मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी, तसंच आरोग्य कर्मचारी, आघाडीवरचे कोरोना योद्धे आणि 60 वर्षांवरच्या सहव्याधी असलेल्या नागरिकांना वर्धक मात्रा देण्यासंबंधीची नियमावली...

भारतीय रिर्झव्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर / व्याजदरात कोणतेही बदल नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिर्झव्ह बँकेनं आपलं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर केलं. यानुसार बँकेच्या पतधोरण समितीनं व्याजदरात कोणतेही बदल न करता ते सध्याप्रमाणेच कायम ठेवायचा निर्णय घेतला आहे....

शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आज रेल्वेने अयोध्येला रवाना

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आज रेल्वेने अयोध्येला रवाना झाले. ठाणे इथं मुख्यमंत्र्यांनी या रेल्वेला भगवा झेंडा दाखवून रवाना केलं. जवळपास...

कोरोना संसर्गामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या, वाहतुकदारांच्या समस्यांवर तातडीनं तोडगा काढा – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या, राज्यातल्या वाहतुकदारांच्या समस्यांवर तातडीनं तोडगा काढू, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याकरता संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

रिद्धपूरला मराठीचे विद्यापीठ, रेल्वे स्थानक व्हावे – महानुभव परिषदेची मागणी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना...

नागपूर : अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र रिद्धपूर (ता.मोर्शी) येथे मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे तसेच रिद्धपूर येथे रेल्वे स्थानक व्हावे या मागणीचे निवेदन अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव...

भविष्यात तृणधान्यांचा समावेश मुख्य आहारात करण्याची गरज – पंतप्रधानांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाविष्यात तृणधान्य अर्थात मिलेट्स हे प्रमुख खाद्य म्हणून सामील करण्यावर भर देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाचा शुभारंभ काल इटलीतील रोम...

शिक्षक बंधू-भगिनींबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत उपमुख्यमंत्र्यांकडून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

मुंबई :  देशाला गुरु-शिष्य परंपरेची गौरवशाली परंपरा आहे. महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. पंजाबराव देशमुख या ध्येयनिष्ठ गुरुजनांचा वारसा समर्थपणे...

लॉकडाऊनच्या काळात राज्यात १९६ सायबर गुन्हे दाखल

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर ने 196 गुन्हे दाखल केले आहेत. अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सायबर विभाग यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. राज्यामध्ये काही...

संरक्षण, सुरक्षा आणि कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी करण्यावर भारत आणि ग्रीस यांच्यात...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ग्रीस देशांत संरक्षण, सुरक्षा आणि कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करणं,२०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पटीनं वाढवण्यावर एकमत झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...