६ कोटी ३७ हजार ५९६ लाभार्थ्यांना ४१ लाख ७६ हजार ४५० क्विंटल अन्नधान्याचे वाटप...

मुंबई : राज्यातील 52 हजार 435 स्वस्त धान्य दुकानांमधून 1 जुलै ते 27 जुलैपर्यंत 6 कोटी 37 हजार 596 लाभार्थ्यांना 41 लाख 76 हजार 450 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात...

श्री क्षेत्र भिमाशंकर विकास आराखड्यातील ०.२८७ हेक्टर वन जमीन वळतीकरणास मान्यता

पुणे : श्री क्षेत्र भिमाशंकर विकास आराखड्यातील पायरी मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी खेड तालुक्यातील मौजे भोरगिरी व आंबेगाव तालुक्यातील मौजे निगडाळे येथील एकूण ०.२८७ हेक्टर वन जमीन वळतीकरण करण्यासाठी केंद्र...

राज्यात २९० केंद्रांवर २४ हजार २८२ आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल २९० केंद्रांवर २४ हजार २८२ म्हणजे उद्दिष्टाच्या ८३  टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात काल सर्वात जास्त गोंदिया जिल्ह्यात १४३ टक्के लसीकरण...

एमबीबीएस आणि बीएएमएस डॉक्टरांच्या वेतनातील तफावत तातडीने दूर व्हावी- विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत एमबीबीएस आणि बीएएमएस डॉक्टरांच्या वेतनातील तफावत तातडीने दूर करण्यात यावी. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत आयुष वैद्यकीय अधिकारी जोखीम पत्करुन उत्तम सेवा बजावत आहेत....

महिला व बालविकास विभागातील कंत्राटी पदांवर अनाथांना विशेष प्राधान्य

मुंबई : अनाथ उमेदवारांना राज्य शासनाने मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास विभागाने काल जारी केलेल्या शासन निर्णयानुसार विभागात बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांसाठी अनाथ उमेदवारांना विशेष प्राधान्य...

सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरणाचा मसुदा लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करावा – मुख्यमंत्री उद्धव...

मुंबई : वाहनांमुळे होणारे हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला गती देणे गरजेचे असून यासाठीचे सर्वंकष सुधारित धोरण निश्चित करावे व लवकरात लवकर ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर...

राज्यातील दिव्यांग व्यक्तींना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा

दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीतून सूट मुंबई: दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, लसीकरण तसेच आवश्यक असल्यास उपचार यासाठी रांगेत उभे रहावे लागू नये; तसेच कोरोनाचा संभाव्य धोका कमी व्हावा यासाठी या सर्व...

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सर्वजनहिताय सर्वजनसुखाय : मुख्यमंत्री

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळात सादर करण्यात आलेला 2019-20 या वर्षासाठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प राज्याचे उत्पन्न वाढवितानाच खर्च कमी करून सर्व घटकांना सर्वार्थाने पुढे घेऊन जाणारा असल्याने तो सर्वजनहिताय सर्वजनसुखाय आहे,...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बुद्धपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा

मुंबई :- तथागत गौतम बुद्धांचा शांती, प्रज्ञा आणि करुणेचा संदेश आज जगासाठी मार्गदर्शक असाच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुद्धपौर्णिमेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, भगवान बुद्धांच्या...

राज्य शासनं १८ ते ४४ वयोगटासाठी खरेदी केलेल्या लसीतून ४५ वर्षांवरच्या नागरिकांना दुसरा डोस...

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक कोव्हॅक्सीन या लशीची मर्यादित उपलब्धता लक्षात घेता. १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांचं लसीकरण काही दिवसांसाठी कमी करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. त्यामुळे या वयोगटासाठी...