गोरखपूरला जाणारी श्रमिक ट्रेन भिवंडीहून रवाना
ठाणे : केंद्र सरकारने देशात ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी परतण्याची परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर आज ठाणे जिल्ह्यातील
भिवंडी रोड रेल्वे स्टेशन ते गोरखपूर अशी विशेष...
कोणतीही घटना राजकीय नफा-नुकसानीच्या तराजूत तोलणं मानवाधिकारासाठी हानीकारक – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोणतीही घटना राजकीय नफा- नुकसानीच्या तराजूमध्ये तोलनं मानवाधिकारांसाठी जास्त हानीकारक ठरतं, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या २८ व्या वर्धापनदिन समारंभात...
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने सोन्यासह कच्चे तेल आणि बेस मेटलचे दर घसरले
मुंबई : कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाल्याने मागील आठवड्यात स्पॉट गोल्ड, कच्चे तेल, बेस मेटलचे दर घसरले. अमेरिकेच्या डॉलर मूल्यात सुधारणा झाल्याने सोन्याचे दर घसरले व कच्च्या तेलावरही...
निकोप खेळांप्रती भारताने आपली वचनबद्धता बळकट केली, वैज्ञानिक संशोधनासाठी जागतिक अँटी-डोपिंग एजन्सीला (वाडा)...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक स्तरावर निकोप आणि स्वच्छ खेळांचे वातावरण सुनिश्चित करण्यासाठी भारताने आणखी एक पाऊल पुढे टाकले असून वैज्ञानिक संशोधनासाठी जागतिक अँटी-डोपिंग एजन्सीला (वाडा) दहा लाख डॉलर्स...
भारत इंग्लंड यांच्यातील वीस षटकांच्या सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंड विरुद्ध आगामी वीस षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून काल भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. ईशान किशन, सुर्यकुमार यादव, राहुल तवेटीया यांचा...
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एका जिल्ह्याला पुढच्या वर्षापासून ५० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी- उपमुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : जिल्हा नियोजन समित्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी नवे निकष काल अर्थमंत्री अजित पवार यांनी जारी केले. याअंतर्गत प्रत्येक महसुली विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एका जिल्ह्याला पुढच्या वर्षापासून ५०...
आसाममध्ये संततधार पाऊस पडल्याने अनेक नद्या धोक्याच्या पातळीच्या वर आणि अनेक नवीन भाग जलमय
नवी दिल्ली : हवामान खात्याने येत्या दोन-तीन दिवसांत आसामच्या अनेक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये सुमारे दोन लाख लोक आहेत....
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अहमदाबाद इथं सुमारे ८०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं...
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुमारे ८०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उदघाटन आणि भूमिपूजन केलं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनं गरिबी...
अफ्रिकेला दहशतवाद्यांचा जास्त धोका असल्याने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेनं याकडं लक्ष द्यायला हवं,...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफ्रिकेला दहशतवाद्यांचा जास्त धोका आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेनं याकडं लक्ष द्यायला हवं, अशी मागणी भारतानं केली आहे. अफ्रिकेच्या सहभागा शिवाय अन्य देशांच्या...
एंजल ब्रोकिंगने ग्राहकांसाठी ‘स्मॉलकेस’ सेवा सुरु केली
मुंबई: उत्कृष्ट पारदर्शकता आणि व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित केलेल्या स्टॉक बास्केटद्वारे ग्राहकांना लाँग टर्म इक्विटी पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी एंजल ब्रोकिंग लिमिटेडने आता कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर सर्वसमावेशक स्मॉलकेस सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत....









