प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंर्तगत शेतकऱ्यांना १५ हजारांपर्यंत अतिरीक्त अनुदान मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंर्तगत सध्या सुरु असलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेच्या मापदंडात केंद्र सरकारनं बदल केले असून त्यानुसार ठिबक आणि तुषार संचासाठीच्या खर्च मर्यादेतही सुमारे दहा...

अशोकचक्र वीर शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकास अल्पसंख्याक विकास मंत्री आणि पर्यटन राज्यमंत्री यांच्याकडून...

मुंबई : मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद अशोकचक्र वीर तुकाराम ओंबळे यांच्या गिरगाव येथील स्मारकास अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे,...

शासन आपल्या दारी या शिबिराचे उदघाटन

पिंपरी : महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभाग व संजय गांधी निराधार योजना समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कापसे लॉन्स, रहाटणी येथे महाराष्ट्र शासनाच्या व महानगरपालिकेच्या विविध योज्नानांचे अर्ज वाटप व...

आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या ई लिलावात एक लाख टनांहून अधिक गहू आणि १०० मेट्रिक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या ई लिलावात एक लाख टनांहून अधिक गहू आणि १०० मेट्रिक टन तांदळाची विक्री झाल्याचं ग्राहक व्यवहार,अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं जाहीर...

पंडित नेहरुंनी रचलेल्या भक्कम पायावरच आधुनिक भारताच्या विकासाचा उंच मनोरा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : देशाचे पहिले पंतप्रधान, आधुनिक भारताचे शिल्पकार स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. पंडितजींनी दाखवलेल्या दूरदृष्टीतून आजचा भारत घडला आहे. आधुनिक भारताच्या विकासाचा उंच...

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३ टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३ टक्के झालं आहे. काल दिवसभरात देशात ४९ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ८१ लाख १५...

राज्यात अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : नागपूर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून प्राथमिक अहवाल मागविण्यात आला...

भारतानं अफगाणिस्तानला आतापर्यंत एकंदर ४० हजार मेट्रिक टन गहू पाठवला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं अफगाणिस्तानला आतापर्यंत एकंदर ४० हजार मेट्रिक टन गहू पाठवला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अफगाणिस्तानसंदर्भातील बैठकीत संयुक्त राष्ट्र संघातल्या भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी...

रुग्णालयांमध्ये स्वच्छतेला महत्त्व देऊन रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करण्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत...

मुंबई (वृत्तसंस्था) : रुग्णालयांमध्ये स्वच्छतेला महत्त्व देऊन रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी काल सोलापूर जिल्ह्यात नातेपुते इथं दिले. सावंत यांनी काल नातेपुते...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतरच्या त्यांच्या सार्वजनिक जीवनाची २० वर्ष पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतरच्या त्यांच्या सार्वजनिक जीवनाची आज २० वर्ष पूर्ण झाली. ७ ऑक्टोबर २००१ या दिवशी त्यांनी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री...