महात्मा जोतिराव फुले यांना विधानभवन येथे अभिवादन
मुंबई : महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त आज विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार आणि गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सचिव राजेंद्र भागवत, मा.सभापती विधान परिषद यांचे सचिव महेंद्र...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांकडून मंत्रालयात अभिवादन
मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मंत्रालयात डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मंत्रालयीन...
पुणे विभागात 39 हजार 734 स्थलांतरित मजुरांची सोय 1 लाख 12 हजार 190 मजुरांना...
पुणे : सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 154 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 399 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 553 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये...
भारताच्या विकास प्रक्रियेत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अत्यंत महत्वाची ठरेल – केंद्रीय अर्थ राज्य...
पुणे : प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली 'विकसित भारत संकल्प यात्रा' भारताच्या विकास प्रक्रियेत सर्वसामान्य लोकांना सहभागी करून घेण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्य मंत्री...
शहीद चंद्रशेखर भोंडे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सैन्यदलात जम्मू काश्मीर येथे कर्तव्यावर असतांना वीरगती प्राप्त झालेल्या लान्स नायक चंद्रशेखर रूपचंद भोंडे यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात वैनगंगेच्या दहनघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी...
मिशन बिगीन अगेन अंतर्गत येत्या सोमवारपासून राज्यातली हॉटेलं आणि रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेनं सुरु...
मुंबई (वृत्तसंस्था) : मिशन बिगीन अगेन अंतर्गत येत्या सोमवारपासून राज्यातली हॉटेलं आणि रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेनं सुरु होणार आहेत. त्यासाठीची नियमावली राज्य सरकारनं आज जारी केली. यानुसार ग्राहकांची तापमान आणि...
सार्क सदस्य देशांनी दहशतवाद आणि दहशातवादाला समर्थन देणाऱ्यांविरोधात प्रभावी उपाययोजना आखाव्यात – प्रधानमंत्री नरेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आशियाई देशांनी दहशतवाद आणि त्याला सहाय्य करणा-यांना नामोहरम करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखाव्यात असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
सार्क गटाच्या स्थापना दिनानिमित्त सार्कच्या...
अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानापोटी १० हजार कोटींचं अर्थसहाय्य देण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात यावर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात...
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या, तसंच समतेच्या विचारासह सामाजिक परिवर्तनाची आणि प्रबोधनाची दिशा देणाऱ्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी...
विदर्भ, उत्तर मध्य-महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज
मुंबई : बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातील बहुतांश भागात उद्या दि. ७ आणि ८ ऑगस्ट रोजी पावसासह तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. ७ तारखेला पूर्व-विदर्भातील...