श्री.छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय अद्ययावत करण्याचे काम मार्च 2021 अखेर पूर्ण होणार- पालकमंत्री...

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे राज्याच्या नव्हे तर देशाच्या अभिमानाचा केंद्रबिंदू आहे. तो जाज्वल्य इतिहास जनतेसमोर यावा याकरिता श्री. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय अद्ययावत करण्यासाठी आणि...

साहित्य महोत्सवांच्या माध्यमातून भारतीय भाषांमधलं साहित्य जगापुढे आणण्यासाठी प्रयत्न करण्याचं राज्यपालांचं आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : लिटफेस्ट अर्थात साहित्य महोत्सवांच्या माध्यमातून भारतीय भाषांमधलं साहित्य जगापुढे आणण्यासाठी कसोशीनं प्रयत्न झाले पाहिजेत असं आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केलं. राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत...

जागतिक अर्थव्यवस्था मोठ्या आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर असल्याचा जागतिक बँकेचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक अर्थव्यवस्था मोठ्या आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा जागतिक बँकेने दिला आहे. जागतिक बँकेने २०२३ चा जागतिक आर्थिक विकास दर ३ टक्क्यांवरून १ पूर्णांक ९ दशांश...

चंद्रपुरात अवकाशातून पड़लेल्या वस्तूंच्या तपासणीसाठी इस्रोचे पथक दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूरातल्या विविध ठिकाणी काही दिवसांपूर्वी अवकाशातून पडलेल्या कथित उपग्रहाच्या अवशेषांची पाहणी करण्यासाठी इस्रोचं पथक काल चंद्रपूरात दाखल झालं. चंद्रपुरात दाखल झाल्यावर या पथकानं सिंदवाही पोलीस ठाण्याला...

राज्यात आतापर्यंत १३ लाख ७२ हजार लाभार्थ्यांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आतापर्यंत १३ लाख ७२ हजार लाभार्थींचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालं आहे. मुंबईतल्या लसीकरण केंद्रांवर अपेक्षेहुन जास्त नागरिकांनी रांगा लावल्या असून गेल्या ३ दिवसांत सुमारे २०...

अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला देशातल्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गा विरुद्धच्या लढ्याकरता देशाला समतोल धोरण तयार करावं लागेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशाच्या गावखेड्यांमधे कोरोनाचा शिरकाव होऊ न देणं...

लॉकडाऊनमुळे वाढलेल्या अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी साखर उद्योगाला विशेष पॅकेज द्यावं- शरद पवारांची केंद्र सरकारकडे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ ची महामारी आणि प्रतिबंधासाठी लावलेल्या लॉकडाऊनमुळे साखर उद्योगाच्या अडचणीत वाढ झाली असून त्यातून बाहेर पडण्यासाठी केंद्रसरकारने विशेष पॅकेज द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे...

देशाचा कोरोनामुक्ती दर ९८ पूर्णांक ३७ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सोमवारी कोविड-१९ चे ७ हजार ९९५ रुग्ण बरे झाले. तर, ५ हजार ७८४ नव्या रुग्णांची नोंद झाली. देशभरात सध्या ८८ हजार ९९३ अॅक्टाव्ही रुग्ण...

देशात एकूण कोविडग्रस्तांपैकी २ टक्क्यांपेक्षाही कमी रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करावं लागत असल्याचं केंद्रीय...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात एकूण कोविडग्रस्तांपैकी २ टक्क्यांपेक्षाही कमी रुग्णांना अति दक्षता विभागात दाखल करावं लागलं असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात राजकुमारी अमृतकौर...

भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री...

मुंबई : भारतीय अर्थव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले आहे. भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविणे हे...