कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्यानं पूर्वीइतकीच खबरदारी घेण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगला आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे इतर देशांमध्ये झालेल्या मृत्युंच्या तुलनेत आपल्या देशात कमी...

२०३० पर्यंत एकूण हरितगृह वायूंचं उत्सर्जन एक अब्ज टनांनी कमी करण्यासाठी भारत कटिबद्ध- डॉ....

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सन २०३० पर्यंत एकूण हरितगृह वायूंचं उत्सर्जन एक अब्ज टनांनी कमी करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. एकात्मिक...

अल्पबचत योजनांच्या व्याजदरात अर्थमंत्रालयाकडून ३ दशांश टक्क्यांपर्यंत वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढवण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्रालयानं घेतला आहे. २ वर्ष कालावधीच्या योजनांसाठी आता साडे ५ ऐवजी ५ पूर्णांक ७ दशांश...

देशातल्या शेअर बाजारात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या दोन्ही प्रमुख शेअर बाजारांनी आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण आज नोंदवली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज तब्बल १९४२ अंकांनी कोसळला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही ५३८...

राज्याचा विकास होण्यासाठी अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत – आ.बाबासाहेब पाटील

पुणे : महाराष्ट्रातील आघाडीचे सरकार विकास कामाबरोबरच समाजामध्ये सलोखा राखण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्याच्या विकासासाठी सातत्यपूर्णपणे काम करत आहेत. नागरिकांच्या सेवेसाठी त्यांचा दिवस पहाटे...

राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना करण्याची अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हळदीचं उत्पादन आणि हळदीची उत्पादनं यांच्या विकासाकरता राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना करण्याची अधिसूचना आज केंद्रसरकारने जारी केली. राष्ट्रीय मसाले मंडळ आणि अन्य शासकीय संस्थांबरोबर हे मंडळ...

आर. के. माथूर यांनी लडाखचे नायब राज्यपाल म्हणून घेतली शपथ ; जम्मू -काश्मीर, लडाख...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत. लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल म्हणून राधाकृष्ण माथुर यांचा आज लेह इथं सिंधु...

प्रधानमंत्री पीक विमा योजना अर्ज भरण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सुविधा केंद्र – कृषिमंत्री अनिल बोंडे

मुंबई : पीक विम्याबाबतच्या तक्रारी लक्षात घेता विमा कंपन्यांवर संपूर्ण देखरेख ठेवण्यात येणार आहे. विम्याचे तसेच नुकसानभरपाईचे अर्ज भरण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सुविधा केंद्र सुरू करण्यात येतील, असे...

आता चोवीस तासात कधीही लसीकरण करता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं कोविड लसीकरणासाठी वेळेची मर्यादा काढून टाकली असून आता दिवसभर म्हणजे चोवीस तासात कधीही लसीकरण करता येणार आहे. यासंदर्भात रुग्णालयांनी विशिष्ट वेळेचा आग्रह न...

पेगासिस हेरगिरी आणि इतर मुद्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेगासिस हेरगिरी आणि इतर मुद्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला आणि कामकाज दुपारी २ पर्यंत तहकूब करावं लागलं. राज्य सभेत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक...