श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास मंदीर परिसरात...
पुणे : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळयास श्री क्षेत्र देहु येथुन 12 जून 2020 व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयास श्री क्षेत्र आळंदी येथुन 13 जून 2020...
सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
गोरगरीब वर्गाच्या सुधारणेसाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
सावित्रीबाई फुले यांच्या नावाला साजेसे अभ्यासक्रम राबवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पुणे : महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशातील गोरगरीब वर्गाच्या...
दिनांक 7 नोव्हेंबर 2019 ते 7 डिसेंबर 2019 या कालावधीत राबविण्यात आलेला बाल कामगार प्रथा मोहिमेबाबतचा समारोप
पुणे : कामगार विभागामार्फत श्री. महेंद्र कल्याणकर (भा.प्र.से.) कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनाखाली बाल मजूरी या अनिष्ट प्रथेविरुध्द दिनांक 07/11/2019 ते 07/12 /2019 कालावधीत राबविण्यात आलेल्या जनजागृती अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी नवल किशोर राम...
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या क्षमतेत वाढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे ई-लोकार्पण व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम तुकडीचा ई-शुभारंभ
पुणे : महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालये मोठ्या संख्येने सुरू होत आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत आहेत....
केवळ धर्मस्थळं उघडणं म्हणजे हिंदुत्व नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र लिहून उत्तर
मुंबई (वृत्तसंस्था) : जनतेच्या भावना आणि श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणं हे आमच्या सरकारचं प्रथम कर्तव्य आहे, आणि म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणं चुकीचं होतं, तसाच तो...
संसदेत विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज सोमवार सकाळ ११ पर्यंत तहकूब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी आंदोलन, पेगॅसस प्रकरण आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत विरोधकांचा गदारोळ आजही सुरूच राहिला. त्यामुळं लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सोमवार सकाळ ११ पर्यंत स्थगित करण्यात आलं...
सीमावर्ती भागांचा विकास हा सरकारच्या सर्वंकष सुरक्षा धोरणाचा मुख्य भाग – राजनाथ सिंग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमावर्ती भागांचा विकास हा सरकारच्या सर्वंकष सुरक्षा धोरणाचा मुख्य भाग असून यामुळे देशाची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत होणार असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे...
नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीव मदत तसंच दुकानदार, टपरीधारकांनाही आर्थिक मदत देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
मुंबई : राज्यातल्या आपत्तीग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या तातडीच्या अनुदानाची रक्कम दुप्पट म्हणजेच प्रति कुटुंब १० हजार रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून, दुकानदारांना ५० हजार रुपयांपर्यंत, तर टपरीधारकांना १०...
पोलीस दल देणार तंदुरूस्तीचा संदेश; रविवारी ‘महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय दौड’
मुंबई : महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या वतीने मुंबईमध्ये रविवार दि. 9 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय दौडचे (महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉन) आयोजन केले आहे. शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व जनतेपर्यंत पाहोचविण्याचा उद्देश या...
नाशिक ठरतेय कोरोनाचे ‘एक्झिटे वे’
जिल्ह्यातील दुसरा तर महानगर पालिका क्षेत्रातील पहिला रुग्ण कोरोनामुक्त
नाशिक : जिल्ह्यातील दुसऱ्या तर महानगरपालिका क्षेत्रातील पहिल्या रुग्णाच्या दोन्ही तपासण्या निगेटिव्ह आल्यानंतर आज त्याला दीर्घ आरोग्यासाठी शुभेच्छा देवून रुग्णालयातून घरी सोडण्यात...