भारताची वस्तू आणि सेवा निर्यात 650 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोचणार – पियुष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची एकूण वस्तू आणि सेवा निर्यात येत्या आर्थिक वर्षात साडेसहाशे अब्ज डॉलर्सचं लक्ष गाठेल असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे...

मुंबई-ठाण्यात जून महिन्यात २ लाख ५० हजार ६९९ शिवभोजन थाळ्यांचे वाटप

५ लाख ३८० क्विंटल अन्नधान्याचे वाटप – नियंत्रक शिधावाटप व संचालक कैलास पगारे मुंबई : मुंबई शहर उपनगर आणि -ठाणे मध्ये  1 जून ते  23 जून 2020 पर्यंत 56 शिवभोजन...

भारतीय जवान कुलदीप जाधव यांचा कर्तव्यावर असताना मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सैन्यदलाच्या सेवेत असलेले नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यातले कुलदीप जाधव यांचा काल कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. जाधव हे जम्मू काश्मीरमेधे राजौरी भागात कार्यरत होते. या...

देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १८ टक्के जास्त कोळश्याचं उत्पादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे यावर्षीच्या ऑक्टोबरपर्यंतचे एकूण कोळसा उत्पादन ४४८ दशलक्ष टन एवढे झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १८ टक्के जास्त कोळश्याचं उत्पादन झालं आहे. पुढच्या वर्षी...

वर्ध्यात प्रति दिवस ४० हजार रेमेडमसेवीर इंजेक्शन निर्मिती करणारा प्रकल्प सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : विदर्भातल्या सर्व जिल्ह्यात रेमेडमसेवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी वर्ध्यात ४० हजार इंजेक्शन प्रति दिवस निर्मिती करणारा प्रकल्प सुरु केला आहे, अशी माहिती केद्रीय रस्ते वाहतूकमंत्री...

कोरोनाबाबत कायमच जागरुकता ठेवावी लागेल : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : कोरोनाचा प्रकोप अद्याप संपलेला नाही. परंतु आपले काम थांबवून चालणार नाही. त्यामुळे निर्भीडपणे परंतु बेफिकीरीने न वागता सर्वांना आपापले कार्य करावे लागेल असे सांगून इतःपर कोरोनाबाबत जागरुकता...

रेशीम शेती, शेततळयांमध्ये मत्स्यपालन, यांत्रिकीकरणावर भर द्या – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पीक परिस्थिती व कृषी योजनांचा जिल्हाधिका-यांकडून आढावा शेतक-यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी पुणे दि.7: शेतक-यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभागाच्या योजना महत्त्वपूर्ण आहेत. शेतक-यांसाठी असलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ...

राजभवन येथील पोलीस कॅन्टीन स्टोअरचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज सकाळी राजभवन निवासी संकुल येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस सबसिडीअरी कॅन्टीनचे स्टोअर उद्घाटन संपन्न झाले. बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत...

संसदेचं कामकाज आजपासून सकाळी ११ ते संध्याकाळी ६ अशा नियमित वेळेत सुरू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं कामकाज आजपासून सकाळी ११.०० ते संध्याकाळी ६.०० अशा नियमित वेळेत सुरु होत आहे. कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या वेळांमध्ये बदल...

देशात आतापर्यंत ९६ लाख ९३ हजार १७३ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल २९ हजार ७९१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आतापर्यंत देशातले ९६ लाख ९३ हजार १७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोना संक्रमणात मोठी...