नवी मुंबईतील शाळेत झालेल्या १४ मुलींच्या विनयभंग प्रकरणाची गंभीर दखल घेण्याचे डॉ.नीलम गोऱ्हे यांचे...
मुंबई : दिनांक 28 फेब्रुवारीच्या विविध वृत्तपत्रांमध्ये नवी मुंबईतील शाळेतील संगणक प्रशिक्षकाने 14 मुलीचा विनयभंग केल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. या घटनेबाबत सोशल मीडियावर ही व्हिडिओ क्लिप फिरत आहे....
कोविडचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारांनी परस्पर सहकार्यानं काम करण्याचं केंद्रीय...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कोविडचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारांनी परस्पर सहकार्याने काम केलं पाहिजे असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केलं...
पूरबाधित घरांच्या परीक्षण, पंचनाम्यांसाठी निवृत्त अभियंते, अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्याचे आयुक्त प्रवीण परदेशी...
सांगली : पूरबाधित घरांचे परीक्षण व पंचनामे करण्यासाठी सेवानिवृत्त अभियंते व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मदत घ्या, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित...
प्रसार माध्यमातील सक्रिय पत्रकारांची कोविड – १९ चाचणी करावी – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे...
मुंबई : मुंबईतील एका नामांकित वाहिनीचे सक्रिय पत्रकार यांची कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आल्याने तसेच अनेक चॅनल्स असलेल्या एका मोठ्या समूहाच्या सुमारे 6 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आज उद्योगमंत्री...
२०२० च्या हॉकी प्रो लीग स्पर्धेत भारताचे सामने भुवनेश्वर इथं होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२० च्या हॉकी प्रो लीग स्पर्धेत भारताचे सामने भुवनेश्वर इथं होणार आहेत.एफ.आय.एच अर्थात, आंतरराष्ट्रीय हॉकी संघानं काल ही घोषणा केली.
त्यानुसार ही स्पर्धा पुढच्या वर्षी ११...
विदर्भाच्या विकासाचा ‘टेक ऑफ’ झाला आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : रस्ते, रेल्वे, विमानतळ विकास यामार्फत विदर्भ लॉजिस्टिक हब म्हणून विकसित होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे हे शक्य झाले आहे. यासोबतच वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पातून शाश्वत सिंचनाचा पर्याय पुढील काही...
ग्रामपंचायत निवडणूक : जात वैधता प्रमाणपत्रासाठीच्या अर्जाची पोचपावती आवश्यक
मुंबई(रा.नि.आ.): राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची...
रत्नागिरी जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष देण्याचे मंत्री उदय सामंत...
मुंबई : जनसामान्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने आपणास काम करावयाचे आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांना गती देऊन ती कामे विहित वेळेत पूर्ण कसे होतील याकरिता...
देशातील संक्रमितांची संख्या सव्वा २ लाखांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ४८ पूर्णांक २७ शतांश झाला आहे. गेल्या २४ तासात ५ हजार ३५५ रुग्ण बरे झाले. या काळात...
राज्यातल्या आतापर्यंत ६४ हजारांहून अधिक मुलामुलींनी घेतली कोविड प्रतिबंधक लस
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातही आज सर्व जिल्ह्यांमध्ये किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. नाशिक जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठीच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती...