इलेट्रॉनिक्स वस्तू निर्मिंतीत भारताला जागतिक केंद्र बनवण्याचं उद्दिष्ट : पियुष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ष २०२१-२२ मध्ये भारतानं १ हजार २४० कोटी डॉलर्स किमतीच्या, इलेट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात केली. ही निर्यात २०१३-१४ सालच्या ६६० कोटी डॉलर्सपेक्षा ८८ टक्क्यांनी जास्त होती. या...

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अनागोंदी कारभार व भ्रष्टाचार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अनागोंदी कारभार व भ्रष्टाचार होत असल्याचे या माहिती अधिकारातील माहितीवरून समोर आले आहे. बॅच, बिल्ला मिळण्यासाठी अपुरे कागदपत्रे, बोगस रहिवाशी दाखले, ज्या दिवशी संबंधित...

‘मॅको’ बँकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५ लाखांची मदत

मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात उद्‌भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करुन तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी म्हणून दि महाराष्ट्र मंत्रालय ॲन्ड अलाईड ऑफिसेस को-ऑप...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते गुजरातमधील वापी येथे 12 जीएसटी सेवा केंद्रांचे उदघाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थ आणि कंपनी  व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज गुजरातच्या वापी येथील ज्ञानधाम विद्यालयात 12 वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) सेवा केंद्रांचे उदघाटन केले. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मेरा बिल...

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील हुतात्मा वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्मा महाराष्ट्रवीरांना आजच्या ‘महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिना’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावपूर्ण वंदन केले आहे. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात योगदान दिलेल्या सर्वांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त...

खासदार अहमद पटेल यांच्या निधनाने उत्तम संघटनात्मक कौशल्य असलेला नेता काळाच्या पडद्याआड – सार्वजनिक...

मुंबई : ज्‍येष्‍ठ नेते व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष खासदार अहमद पटेल यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू, जाणकार आणि उत्तम संघटनात्मक कौशल्य असलेले...

आठवडाभरापासून देशातल्या १८० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या ७ दिवसात १८० जिल्ह्यांमधे कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. तर १६४  जिल्हे असे आहेत जिथे गेल्या १४ ते २० दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण...

शेअर बाजारात गुंतवणूक करताना तांत्रिक विश्लेषणाचे महत्त्व

(श्री समित चव्हाण, मुख्य विश्लेषक, टेक्निकल आणि डेरिव्हेटिव्हज, एंजल ब्रोकिंग लिमिटेड) शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना शेअर्समध्ये गुंतवणूक करताना येणाऱ्या अडचणींची जाणीव असते. विशेषत: अस्थिरतेमध्ये आवश्यक माहितीचा अभाव असणे धोक्याचे ठरते. बाजार...

पुणे शहर व जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडून आढावा

पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश: आपत्कालिन मदत यंत्रणेचे मानले आभार मुंबई :  ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित...

मोदी सरकारने गेल्या सहा वर्षात पिकांच्या किमान हमी भावात टप्याटप्याने वाढ केली: डॉ जितेंद्र...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पिकांच्या किमान हमीभावाची पद्धत बंद करायची आहे, या विरोधकांच्या आरोपाला चोख प्रत्युत्तर देत, केंद्रीय मंत्री, यांनी या संदर्भातील आकडेवारी आणि पुरावेच शेतकऱ्यांसमोर  मांडले. वस्तुस्थिती तर अशी आहे...