आधुनिकतेनं परिपूर्ण असणारं नव संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असेल – प्रधानमंत्री नरेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आधुनिकतेनं परिपूर्ण असणारं नव संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसद भवनाच्या नव्या इमारतीची पायाभरणी आज प्रधानमंत्र्यांच्या...

हज यात्रेकरुंसाठी उत्तम सेवा; नवीन हज प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करणार – जमाल सिद्दीकी

मुंबई : राज्यातील सर्व हज यात्रेकरूंना एकसमान हज प्रशिक्षण मिळण्याकरिता नवीन हज प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी घेतला आहे. जिल्हा हज समिती...

शिर्डी आणि पोहरादेवी इथं आजपासून रामनवमी उत्सवाला सुरुवात

मुंबई (वृत्तसंस्था) : शिर्डी इथल्या श्री साईबाबा संस्थानाने आयोजित केलेल्‍या श्रीरामनवमी उत्‍सवाला आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली.  उत्सवाच्या पहिल्या दिवशी काकड आरती, पाद्यपूजा, साईबाबांच्या प्रतिमेची मिरवणूक, पारायण आणि विविध...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना पत्र

महाराष्ट्रातील कांदा खरेदीची मर्यादा 50 हजार मेट्रीक टनांपर्यंत वाढवावी मुंबई : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने कांदाखरेदीसाठी नाफेडला यंदा घालून दिलेली 40 हजार मेट्रिक...

पूरग्रस्त भागात आरोग्य सेवेसाठी १६२ वैद्यकीय पथके कार्यरत – आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई : राज्यातील पूरग्रस्त भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी 162 वैद्यकीय पथके ठिकठिकाणी कार्यरत आहेत. पूर ओसरलेल्या गावांमध्ये घरोघरी जाऊन ताप, अतिसार, काविळ आदी आजारांबाबत सर्वेक्षण करण्यात येत असून...

इटलीत एकाच दिवसात कोविड १९ च्या ६२७ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीत काल एकाच दिवसात कोविड१९ च्या ६२७ रुग्णांचा मृत्यू झाला असून इटलीमध्ये या आजारानं चार हजार ३२ जणांचा बळी घेतला आहे. सरकारच्या प्रयत्नांनंतरही प्रादुर्भाव वेगाने वाढला...

राज्यात बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात काल बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. काल राज्यभरात २ हजार ५०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ४ हजार १३० नव्या रुग्णांची नोंद...

परदेशातील भारतीय समुदायाची समूहशक्ती देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल – राष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशातील भारतीय समुदायाची समूह शक्ती आणि क्षमता भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे.इंदूरमध्ये आयोजित सतराव्या प्रवासी भारतीय दिन संमेलनाच्या समारोप...

स्थायी समिती आणि शिक्षण समिती अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन!

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवडून आलेले यशवंत जाधव तसेच शिक्षण समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष संध्या दोशी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, यावेळी मुख्यमंत्र्यांनी...

पहिल्या टप्प्यातल्या कोविड लसीकरणासाठी राज्यात ८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १६ जानेवारी रोजी होणाऱ्या कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात, लसीकरणासाठी राज्यात सुमारे ८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून, राज्यात ३५८ केंद्रांच्या माध्यमातून, पहिल्या दिवशी सुमारे...