समाजात सकारात्मकता आणण्यासाठी मूल्यांची पेरणी व्हावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पुणे : उत्तम कार्यासाठी चांगला दृष्टिकोन आवश्यक आहे. समाजात सकारात्मकता आणण्यासाठी सेवाकार्य करताना असा चांगला दृष्टिकोन ठेऊन मूल्यांची पेरणी व्हावी, अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.
स्वातंत्र्याच्या...
कृषीमंत्री नरेंद्र सिंघ तोमर आज पायाभूत कृषी सुविधा निधी पुरस्कार प्रदान करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषीमंत्री नरेंद्र सिंघ तोमर आज नवी दिल्ली इथं पायाभूत कृषी सुविधा निधी पुरस्कार प्रदान करणार आहेत. दोन वर्षांपूर्वी आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत पायाभूत कृषी सुविधा निधी योजनेची...
बूस्टर लसीकरणाची गती वाढविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई : राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना कोविड प्रतिबंधक लशीचा दुसरा तसेच बूस्टर डोस देण्यासाठी नियोजन करुन लसीकरणाची गती वाढवावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ...
राज्यात मंगळवारी ७ हजार ७२० रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोनामुक्तीचा दर सातत्यानं वाढत आहे. तर, ॲक्टिव रुग्णांची संख्या कमी होत आहे. धुळे जिल्ह्यात सध्या एकही रुग्ण उपचाराधीन नाही. तर, नंदुरबार जिल्ह्यात फक्त ४, गोंदिया...
जनसंपर्कासारखे चांगले दुसरे कोणतेही क्षेत्र नाही – माहिती उपसंचालक मोहन राठोड
पुणे - जनसंपर्कासारखे चांगले दुसरे कोणतेही क्षेत्र नाही. या क्षेत्रातील व्यक्तींना समाजाला न्याय देण्याची संधी असते, त्यामुळे त्यांनी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे काम करावे, असे आवाहन पुणे विभागाचे माहिती उपसंचालक...
भारताला म्यानमार- थायलंडशी सुमारे ३ हजार किलोमीटर लांबीच्या पॉवर ग्रीडनं जोडण्याची बिम्स्टेकची योजना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिम्स्टेक अर्थात बंगालच्या उपसागर क्षेत्रात बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यविषयक संघटना भारताला म्यानमार- थायलंडशी सुमारे तीन हजार किलोमीटर लांबीच्या पॉवर ग्रीडनं जोडण्याची योजना तयार करत...
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं, असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलं आहे. हैदराबादमधील राष्ट्रीय कृषी विस्तार...
पंढरपुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी काळात १७ ते २५ जुलै दरम्यान संचारबंदी
मुंबई (वृत्तसंस्था) : पंढरपुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी काळात १७ ते २५ जुलै दरम्यान संचारबंदी लागू करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत.
चंद्रभागा परिसरात कलम १४४ लागू...
राष्ट्रपतींच्या हस्ते दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्यांचा गौरव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज नवी दिल्ली इथं, दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण केलं. या कार्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या...
सातारा जिल्ह्यातल्या मांढरदेव इथल्या काळूबाई देवीची यात्रेला प्रारंभ
मुंबई (वृत्तसंस्था) : सातारा जिल्ह्यातल्या मांढरदेव इथल्या काळूबाई देवीची यात्रा आजपासून सुरु झाली. आज पहाटे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांच्या हस्तेदेवीची शासकीय पूजा करण्यात आली. जिल्हा...











