पेगॅसस हेरगिरी प्रकरणी चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय तांत्रिक तज्ञ समिती स्थापन करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेगॅसस हेरगिरी प्रकरणी चौकशी करण्यसाठी एक तांत्रिक तज्ञ समिती स्थापन करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. या प्रकरणी स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात...

पावणे दोन लाख युवकांना कौशल्य व उद्योजकतेचे प्रशिक्षण

60 हजार हून अधिक युवकांना रोजगार, स्वयंरोजगार प्राप्त मुंबई : राज्यातील सुमारे पावणेदोन लाख युवकांना कौशल्य व उद्योजकतेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर 60 हजारहून अधिक युवकांना रोजगार/स्वयंरोजगार प्राप्त झाला...

खासगी आस्थापना हा शब्द पूर्णपणे स्पष्ट करावा : माजी खासदार गजानन बाबर

पिंपरी : शासन अधिसूचनेद्वारे साथी रोगप्रतिबंधात्मक अधिनियम 1897 लागू करण्यात आला आहे. या अधिनियमातील तरतुदीनुसार मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्र पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर शहरामधील सर्व खासगी आस्थापना 31...

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा शुभारंभ

मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आणि पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात...

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज; आवश्यक सर्व निधी उपलब्ध करून देणार – सांगली जिल्ह्याचे...

अनुषंगिक साहित्याची तात्काळ खरेदी करण्याचे निर्देश सांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज असून प्रशासनाचे परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण आहे. या संकटाचा मुकाबला करत असताना आवश्यक तो सर्व निधी...

राज्य शासनाच्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीमुळे सामान्य माणसाला हक्काचे घर मिळेल – एकनाथ शिंदे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीमुळे सामान्य माणसाला हक्काचे घर मिळेल, तसंच इमारतींच्या पुनर्विकासकामांसह राज्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास नगर विकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ...

राज्यात १०वीच्या परीक्षेत ९९ पूर्णांक ९५ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वीचा निकाल आज जाहीर झाला. त्यात ९९ पूर्णांक ९५ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शिक्षण मंडळानं...

आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य सुरक्षा उपलब्ध करुन देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गावर उपचार करून घ्यायला तयार नसणाऱ्या रुग्णांपासून डॉक्टर, परिचारिका तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य सुरक्षा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले...

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि संगणक परिचालकांना २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण – ग्रामविकास मंत्री...

गावपातळीवरील हे कर्मचारी म्हणजे कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील सैनिकच मुंबई : कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणारे अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याबरोबरच आता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, ग्रामविकास...

पु. ल. देशपांडे कला अकादमी राष्ट्रीय अकादमी म्हणून विकसित करावी – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित...

मुंबई : मुंबईतील पु. ल. देशपांडे कला अकादमी ही सर्व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ ठरावी, यासाठी एक सर्वंकष आराखडा तयार करावा व राष्ट्रीय अकादमी म्हणून ती नावारूपाला यावी, यादृष्टीने प्रयत्न...