अ‍मरावतीच्या भारतीय जन संचार संस्थेत पत्रकारीता अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची अंतीम संधी

29 सप्टेंबर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख नागपूर : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालया अंतर्गत स्वायत्त संस्था असलेरल्या अमरावती स्थित भारतीय जनसंचार संस्थेत शैक्षणिक सत्र 2019-20 करिता प्रवेश घेण्याची अंतीम...

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अनागोंदी कारभार व भ्रष्टाचार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अनागोंदी कारभार व भ्रष्टाचार होत असल्याचे या माहिती अधिकारातील माहितीवरून समोर आले आहे. बॅच, बिल्ला मिळण्यासाठी अपुरे कागदपत्रे, बोगस रहिवाशी दाखले, ज्या दिवशी संबंधित...

स्वच्छता पंधरवड्यानिमित्त कोकण रेल्वेची स्वच्छता मोहिम

मुंबई : स्वच्छ आणि हरित भारताच्या उभारणीसाठी ‘स्वच्छ भारत उपक्रम’ हा महत्वाचा टप्पा आहे. ‘स्वच्छ रेल-स्वच्छ भारत’ या मोहिमे अंतर्गत कोकण रेल्वे सर्व रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाड्यांमध्ये स्वच्छता...

स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पंतप्रधानांचा ग्लोबल गोलकीपर पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली : अमेरिकेतल्या बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्लोबल गोलकीपर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. न्यूयॉर्क इथे संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेदरम्यान काल पंतप्रधानांना हा...

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नागरिकांना विनाशुल्क बदली मतदार ओळखपत्रे

मुंबई : पूरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 1 लाख 56 हजार 60 नागरिकांना तर सांगली जिल्ह्यातील एकूण 4 लाख 35 हजार 422 नागरिकांना विनाशुल्क बदली ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. कोल्हापूर...

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील मतदार संख्येत २१ लाखांनी वाढ

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील एकूण मतदारांमध्ये 21 लाख 15 हजार 575 एवढी वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात एकूण 8 कोटी 73 लाख 30 हजार 484 मतदार...

राज्याच्या जलसंपदा विभागाला ‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कार’

नवी दिल्ली : एकात्मिक जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाला केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी...

राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार 2017-18 चे वितरण

नवी दिल्ली : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार 2017-18 चे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय क्रीडा आणि युवक व्यवहार राज्यमंत्री किरेन रिजीजू...

अमिताभ बच्चन यांचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून अभिनंदन

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अमिताभ बच्चन यांचे दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले आहे. चित्रपट सृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांना अत्यंत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर...

16 व्या जागतिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग शिखर परिषदेचे नितीन गडकरी यांच्या हस्ते...

नवी दिल्ली : भारतातील एमएसएमई म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना जागतिक स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर भांडवल, उद्योग उभारणी आणि ऊर्जा या वरील खर्च कमी करणे अत्यंत आवश्यक...