संघभूमीत ‘समृद्’ सल!

सत्तेचा समन्वय, कालबद्ध मागोवा, अखंड दौरे आणि अथक मेहनत या चतु:सूत्रीने भाजपाला विधानसभेत सलग दुसऱ्यांदा सत्तास्थानी आणून ठेवले. पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात नागपुरी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर यश मिळाले. संघवर्तुळाचे...

अँमेझॉन वणवा-एक जागतिक समस्या!

गुरुवार २२ ऑगस्ट रोजी जगातील सर्वात मोठे वर्षावन असलेले अँमेझॉनच्या जंगलात प्रचंड वणवा पेटला. या सर्वत्र पसरलेल्या वणव्यात अँमेझॉन जंगलात असलेले प्रचंड जुने लाखो वृक्ष जळून खाक होत गेले....

सनदी अधिकाऱ्यांनी लोककेंद्रित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी – उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू

नवी दिल्ली : विकासाचा लाभ प्रत्येक गरजूपर्यंत पोचावा यासाठी सनदी अधिकाऱ्यांनी लोककेंद्रित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असं आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी केलं आहे.  ते काल दिल्लीत एका...

भारत-पाकिस्तान प्रश्न आणि चीनची स्वार्थी भूमिका

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारत-पाकिस्तान हा मुद्दा १९७१ नंतर थंड पडला होता. १६ ऑगस्ट २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये या मुद्यावर बंद दारामागे चर्चा व्हावी, अशी मागणी करत पीपल्स...

युतीत शिवसेनाच सरस

शिवसेना-भाजप महायुतीची घोषणा एका संयुक्त पत्रकाद्वारे करण्यात आली. मात्र या पत्रकात फक्त शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांची युती झाल्याचा उल्लेख होता. यामुळे युतीमध्ये कोणता पक्ष किती जागा लढणार हे स्पष्ट झालेलं...

ग्राहकांना मोठा मानसिक धक्का

सहकारी बँकांच्या यादीत चौथ्या क्रमांकाची उलाढाल असलेल्या आणि उत्तम ग्राहकसेवेमुळे नावाजलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व्ह बँकेने कोणत्याही प्रकारचे आथिर्क व्यवहार करण्यावर निर्बंध घातल्याने ग्राहकांना मोठा...

जाहिरनाम्यातील मुद्दे ऐरणीवर

मराठी भाषेसंदर्भातील चळवळीने मध्यंतरी मराठी भाषेच्या मुद्द्याला राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यात स्थान द्यावे, असा आग्रह धरला होता. त्याच पद्धतीने आता विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन मुलांच्या प्रश्नांना जाहीरनाम्यात स्थान मिळण्याची...

कृषी आणि संलग्न उत्पादनांची निर्यात घट

देशाचा आथिर्क विकास दर मंदावला आहे. अनेक महिने ही वस्तुस्थिती सरकार मान्य करत नव्हते. मात्र, एप्रिल ते जून या तिमाहीत आथिर्क विकास दर पाच टक्क्यांवर आल्यानंतर सरकारला हे मान्य...

गणेशोत्सवाचा आनंद

माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे, हे पिढ्यानपिढ्या साजऱ्या होणाऱ्या सण उत्सवांतून दिसून आले आहे. वेगवेगळ्या भाव-भावना व्यक्त करणं, एकमेकांसोबत वाटणं, हे वरदान मनुष्यप्राण्याइतके इतर कोणातही ठळकपणे दिसून येत नाही....

निवडणूकपूर्व खैरात

सरकारी निर्णयांना खैरातीचा वास येऊ लागला, की निवडणूक जवळ आली असे खुशाल समजावे. अशावेळी सरकारचा हात ढिला सुटतो आणि जनता जनार्दनाची अवस्था ‘देता किती घेशील दो कराने’ अशी होते....