नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नोंद करण्यासाठी वापरात असलेल्या बायोमेट्रिक प्रणालीचा वापर ३१ मार्च २०२० स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्थगिती असेपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नोंद नोंदवहित घेतली जाणार आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महापालिकेनं आजपासून राणीची बाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.