Home Blog Page 140

जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सीमा पोलीस चौक्या उभारायला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सीमा पोलीस चौक्या उभारायला केंद्रीय गृह मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. सीमावर्ती भागात दुसऱ्या...

जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा, जेईई, नीटद्वारे २०२३-२४ या पुढील शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या आणि जात वैधता प्रमाणपत्रासाठी...

मेहनत, जिद्द आणि शासनाची साथ…! ; खडकाळ माळरानावर फुललेल्या फळबागेचा शेतकऱ्याला हात

पुणे : शेतकऱ्यांच्या जिद्दीला शासनाच्या योजनांची साथ मिळाली की कसे अमूलाग्र परिवर्तन होते हे यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचून, पाहून लक्षात येते. अशाच यशस्वी शेतकऱ्यांपैकी...

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या  नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना...

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचं वादग्रस्त वक्तव्य आणि अदानी घोटाळ्यात चौकशीची मागणी या मुद्यांवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आज सलग तिसऱ्या...

राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकत्रित कृती करण्याचं भूपेंद्र यादव यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकत्रित कृती करण्याचं आवाहन सर्व...

देशातल्या महिलांचं प्रत्येक क्षेत्रात असलेलं योगदान देशातल्या नागरिकांना विश्वास आणि बळ देत आहे –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या महिलांचं प्रत्येक क्षेत्रात असलेलं योगदान अमृत महोत्सवी वर्षात आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी देशातल्या नागरिकांना विश्वास आणि बळ देत आहे,...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची पीक विम्याची प्रलंबित रक्कम येत्या ३१ मे पर्यंत देण्यात येईल –...

मुंबई (वृत्तसंस्था) : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची पीक विम्याची  प्रलंबित रक्कम येत्या ३१ मे पर्यंत देण्यात येईल, अशी  ग्वाही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानपरिषदेत...

संसदेचं कामकाज सलग चौथ्या दिवशी तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राहुल गांधी यांचं देशातल्या लोकशाही संदर्भातलं विधान आणि अदानी समुहाच्या मुद्द्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज पुन्हा सुरुवातीला २ वाजेपर्यंत...

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात विविध जिल्ह्यात कालपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाउस झाला. नाशिक जिल्ह्यात काल मध्यरात्री ...