सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्याचे पूर्णत: वितरण
मुंबई : शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे. शिधावाटप यंत्रणेत प्रधान कार्यालयासह 5 परिमंडळ कार्यालये कार्यरत असून 19 लाख 69 हजार...
राज्यात भाजपाला वगळून सरकार स्थापन होऊ शकतं नाही ; इथं आमचाच मुख्यमंत्री होईल असा...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात भाजपाला वगळून सरकार स्थापन होऊ शकतं नाही. इथं भाजपाचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीनं व्यक्त केला आहे. पक्षाचे...
नवले पूल ते कात्रज सहा पदरीकरण कामासाठी अधिकच्या निधीची तरतूद – केंद्रीय मंत्री नितीन...
पुणे : नवले पूल ते कात्रज रस्त्याच्या सहापदरीकरण कामाअंतर्गत येथील नागरिकांची गरज लक्षात घेवून अन्य आवश्यक कामांसाठी अधिकच्या निधीची तरतूद लवकरच करण्यात येईल, असे...
राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते....
फीट इंडिया ही देशातल्या प्रत्येक नागरिकाची चळवळ होणं गरजचं – युवक कल्याण आणि खेळ...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फीट इंडिया चळवळ ही देशातल्या प्रत्येक नागरिकाची चळवळ होणं गरजचं आहे, असं युवक कल्याण आणि खेळ मंत्री रिजीजू यांनी म्हटलं...
तवांग इथल्या ११ व्या मैत्री दिवस कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राहीले उपस्थित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अरुणाचल प्रदेशातल्या तवांग इथल्या ग्यालवा त्जांगयांग ग्योस्टा क्रीडांगणात साजरा झालेल्या ११ व्या मैत्री दिवस कार्यक्रमाला उपस्थित...
आंतरराष्ट्रीय अडथळे नाही तर जुनाट मानसिकता ही भारताच्या विकासातली मोठी समस्या – परराष्ट्रमंत्री एस....
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या विकासातली मोठी समस्या ही आंतरराष्ट्रीय अडथळे नसून देशातली जुनाट मानसिकता आहे, असं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते...
राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे संरक्षण खात्याची बदनामी करण्याच्या प्रवृत्तीला लगाम बसला – संरक्षण...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राफेल विमान खरेदी प्रकरणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या निर्णयानंतर संरक्षण खात्यात होत असलेल्या व्यवहारांवर अविश्वास दाखवून विनाकारण खात्याची बदनामी करण्याच्या प्रवृत्तीला...
महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत – शरद पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत असा आग्रह असल्याचं राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते...
संसदेचं हिवाळी आधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी उद्या बोलवली सर्व राजकीय पक्षांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी आधिवेशन सोमवारपासून सुरु होत असून याच पार्श्वभूमीवर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी उद्या सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली...









