‘सोशल मीडिया मस्त आहे!’
पहिल्या मराठी समाज माध्यम संमेलनात पहिल्या दिवशीच्या चर्चासत्रातील सूर
मुंबई : सोशल मीडियावर आजची तरुणाई अधिकाधिक वेळ घालवताना दिसते. त्यामुळे हे माध्यम टाईमपासचे किंवा काम...
महात्मा गांधी वैद्यकीय शिक्षणसंस्था, सेवाग्रामच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी...
सेवाग्राम : माझ्या भाषणाच्या सुरुवातीला मी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात आलेल्या भीषण महापुरात बळी गेलेल्या तसेच पीडित लोकांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र शोकसंवेदना व्यक्त करतो. या...
राष्ट्रपतींच्या हस्ते होणार राजभवनातील भूमीगत संग्रहालयाचे उद्घाटन
संग्रहालय जनतेसाठी खुले होणार
पंतप्रधान, राष्ट्रपतींसाठी राखीव अतिथीगृहाचे देखिल होणार उद्घाटन
तोफांसमोर करणार कोनशिलेचे अनावरण
नवी दिल्ली : सन २०१६ साली राजभवन येथे आढळून आलेल्या भव्य भूमिगत...
महाराष्ट्र हौशी राज्य नाट्य स्पर्धेसाठी 31 ऑगस्टपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 15 नोव्हेंबर 2019 पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून 31 ऑगस्ट 2019...
शिष्यवृत्ती, विद्यावेतन, विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : सन 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई उपनगर यांच्याकडून कल्याणकारी निधीतून माजी सैनिक/ विधवा पत्नी यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती/ विद्यावेतन...
अत्युत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार – अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळ तसेच विविध क्षेत्रात पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजक पुरस्कारप्राप्त,नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी आदी उत्कृष्ट काम...
मुंबईत उद्यापासून पहिले मराठी समाज माध्यम संमेलन
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि डिजिटल मीडिया प्रेमीमंडळींचा उपक्रम
मुंबई: सामान्य जनतेच्या परिवर्तनात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या समाजमाध्यमांचा सकारात्मक व विधायक कार्यासाठी वापर होणे आवश्यक आहे. यासमाज माध्यम वापरकर्त्यांना एकत्र आणून या विषयावर सकारात्मक...
भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी सरकार आणि नागरी समाजाने एकत्रितपणे काम करण्याचे उपराष्ट्रपतींचे...
नवी दिल्ली : देशाचे समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी सरकार आणि नागरी समाज संघटनांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले...
शेतमालाची उत्पादकता, विपणन आणि निर्यातीवर अधिक भर; समितीचा अहवाल दीड महिन्यात सादर करणार –...
शेतीत परिवर्तनासाठी मुख्यमंत्र्यांच्या उच्चाधिकार समितीची दुसरी राष्ट्रीय बैठक मुंबईत संपन्न
मुंबई : देशाच्या कृषी क्षेत्रात परिवर्तन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या...
पारशी नववर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
मुंबई : पारशी नूतन वर्षानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पारशी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, देश आणि राज्याच्या सर्वांगीण विकासात पारशी समाजाचे योगदान मोठे असून...