Home Blog Page 1680

सरपंचांच्या मानधनात वाढ उपसरपंचानाही लाभ होणार

मुंबई : राज्यातील सरपंचांचे सध्याचे मानधन वाढविण्याबरोबरच राज्यातील सर्व उपसरपंचांना दरमहा मानधन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातील २७ हजार ८५४...

धनगर समाजाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविणार

मुंबई : आदिवासी विकास विभागातर्फे अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर धनगर समाजाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत...

महाराष्ट्र पोलिसांची गत पाच वर्षातील कामगिरी उत्कृष्टच – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा देशात चांगली आहे. ही प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी, तिच्या लौकिकात आणखी भर...

अखिल भारतीय व्याघ्र अनुमान-2018 च्या चौथ्या अंकाचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

देशभरात वाघांची संख्या 2967 पर्यंत वाढली; हे ऐतिहासिक यश असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन नवी दिल्ली : जागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत लोककल्याण...

प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांमध्ये परदेशी मालमत्ता सापडली

नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी 23 जुलै रोजी दिल्ली, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात 13 ठिकाणी छापे घातले. या पैकी काही ठिकाणांमध्ये राजकीय वर्तृळात...

भारत आणि म्यानमार दरम्यान संरक्षण सहकार्यविषयक सामंजस्य करार

नवी दिल्ली : म्यानमारचे संरक्षण प्रमुख कमांडर इन चीफ मीन आँग इयांग सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. 25 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ते...

खरीप हंगाम २०१९ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होता यावे यासाठी योजनेला मुदतवाढ दिली आहे. दि. 31 जुलैपर्यंत...

सेना पदक विजेते मेजर नंदकिशोर खडसे यांना अनुज्ञेय रक्कम मंजूर

मुंबई : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली सेना पदक विजेते मेजर नंदकिशोर खडसे यांना अनुज्ञेय रक्कम मंजूर करण्यात आली आहे. मेजर खडसे यांना राष्ट्रपती सचिवालयाच्या अधिसूचनेनुसार...

महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय.ए. कुंदन यांच्या हस्ते जुलैच्या ‘आपलं मंत्रालय’चे प्रकाशन

मुंबई : पावसाळ्यातील भ्रमंतीच्या वाटा दाखविणाऱ्या जुलैच्या ‘आपलं मंत्रालय’चे  प्रकाशन महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माहिती व...

मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडा कायद्यात आवश्यक दुरुस्ती लवकरच – पालकमंत्री सुभाष देसाई यांची...

मुंबई : मुंबईतील जुन्या मोडकळीस आलेल्या पुनर्विकसित इमारतींच्या प्रश्नी शासन गंभीर असून त्यांच्या पुनर्विकासाबाबत लवकरच तरतूद करण्यात येणार आहे. त्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये आवश्यक...