Home Blog Page 1716

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे आयोजन

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे बुधवार दि. २६ व गुरुवार दि. २७ जून...

संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुजन

पुणे : संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे देहु येथील इनामदार वाडा येथे महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते  पुजन...

आषाढी वारीत सहभागी वारकरी बांधवांना सर्वतोपरी सोईसुविधा पुरविण्यासाठी शासन कटीबध्द –  पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील...

पुणे : पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी राज्यभरातून पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत, या वारीत सहभागी वारकरी बांधवांना आवश्यक त्या साईसुविधा पुरविण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे...

जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय बामणे यांची धडक कारवाई

पुणे : येथील जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय बामणे आणि त्‍यांच्‍या पथकाने दौंड तालुक्‍यातील मौजे नारायण बेट येथे वाळू उत्‍खनन पात्रामध्ये अनधिकृत वाळू उत्‍खनन आणि...

पिंपरी चिंचवड शहराच्या निर्मितीचे शिल्पकार कै. अण्णासाहेब मगर यांच्या स्मृती दिन साजरा

पिंपरी  : पिंपरी चिंचवड शहराच्या निर्मितीचे शिल्पकार कै. अण्णासाहेब मगर यांच्या स्मृती दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस व पुतळयास महापौर राहूल जाधव...

1 जुलै 2019 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

पिंपरी : 1 जुलै 2019 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्या दालनात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अखंड तेवत असलेल्या ज्योतीला अभिवादन

मुंबई : सामाजिक न्याय विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अखंड तेवत असलेल्या ज्योतीला अभिवादन करण्याचा कार्यक्रम...

मराठी भाषेच्या संवर्धन, समृद्धतेसाठी निधीची कमतरता नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी सक्तीच्या मुख्यमंत्र्यांच्या धोरणाचे साहित्यिकांच्या शिष्टमंडळाकडून स्वागत मुंबई : डिजिटल शाळा, नाविन्यपूर्ण उपक्रमातून आज मराठी शाळांकडे ओढा वाढतो आहे. मराठी नुसती टिकवायची नाही, तर वाढली...

शांतता आणि सौहार्दामुळे राज्याच्या विकासाला चालना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र ही नेहमीच अमन पसंद (शांतताप्रिय) लोकांची भूमी राहिली आहे. राज्यात मागील 5 वर्षात सर्व समुदायातील लोक आपापले सण-उत्सव शांततेत साजरे करत...

प्रधानमंत्री पीक विमा योजना अर्ज भरण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सुविधा केंद्र – कृषिमंत्री अनिल बोंडे

मुंबई : पीक विम्याबाबतच्या तक्रारी लक्षात घेता विमा कंपन्यांवर संपूर्ण देखरेख ठेवण्यात येणार आहे. विम्याचे तसेच नुकसानभरपाईचे अर्ज भरण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सुविधा...