Home Blog Page 321

देहू आणि आळंदी पालखी सोहळ्यादरम्यान पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्या – उपमुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : पालखी सोहळ्यादरम्यान पालखी मार्ग, पालखी तळ आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्या. कोरोना प्रतिबंधक लसीची...

निवृत्त कर्मचाऱ्यांचे, ५०० रुपयांपर्यंतचे मेडिक्लेम कुठल्याही पडताळणीशिवाय द्यायचा केंद्रसरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवृत्त कर्मचाऱ्यांचे, ५०० रुपयांपर्यंतचे मेडिक्लेम कुठल्याही पडताळणीशिवाय द्यायचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला असल्याचं, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं आहे. माडंविय...

राज्यात कोरोनाच्या १ हजार ४९५ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोरोनाच्या १ हजार ४९५ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ६१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळं मुंबईतल्या एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद...

युजरआयडीबरोबर आधारकार्ड जोडलेल्या व्यक्तींना एका महिन्यात २४ वेळा तिकिट बुक करता येणार -रेल्वे मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं आयआरसीटीसी संकेतस्थळ आणि अॅपवरुन तिकीट बुकींग करण्याचं प्रमाण वाढवलं आहे. एखाद्या व्यक्तीचा युजर आयडी आधारशी सलग्न नाही, अशा व्यक्तीला...

वाढत्या कोरोनारुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर शाळा येत्या १५ जूनला सुरू करणार – वर्षा गायकवाड

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडवरच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जात असून राज्यातल्या शाळा येत्या १५ जूनला योग्य ती खबरदारी घेऊन सुरू करणार असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री...

लोक केंद्रीत शासन आणि सुशासनाचा सातत्यपूर्ण प्रयत्न हे सरकारच्या ८ वर्षांच्या कार्यकाळाचं वैशिष्ट्य –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोक केंद्रीत शासन आणि सुशासनाचा सातत्यपूर्ण प्रयत्न हे आपल्या सरकारच्या गेल्या आठ वर्षांच्या कार्यकाळाचं वैशिष्ट्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं...

संरक्षणमंत्री तीन दिवसांच्या व्हिएतनाम दौऱ्यावर रवाना होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग तीन दिवसांच्या व्हिएतनाम च्या दौऱ्यावर येत्या ८ तारखेला रवाना होणार आहेत. या  भेटीदरम्यान ते व्हिएतनामला १० कोटी...

राज्यात नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रासह, ३ अभयारण्य घोषित

औरंगाबादच्या जायकवडी पाणी पुरवठा योजनेच्या कामालाही मान्यता मुंबई : राज्यात ६९२.७४ चौ.कि.मी क्षेत्राचे नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह ३ अभयारण्य घोषित करण्यास आज...

लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून कार्य करावे – प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. त्यांनी लोकाभिमुख प्रशासनाचा संदेश देऊन कार्य केले आहे. लोकाभिमुख प्रशासनासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे उच्च व...

पर्यावरण दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक पर्यावरण दिन दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन झालं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोनं यात सहभाग घेतला. अमरावतीमध्ये सामाजिक वनीकरण...