राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास यंत्रणेनं कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या दोन हस्तकांना आज मुंबईत अटक केली. आरिफ अबू बक्र शेख आणि शब्बीर अबू...
राज्यपालांच्या हस्ते ‘प्रौद्योगिकी बैंकिंग और हिंदी’ पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज लेखक व बँकर डॉ रमेश यादव लिखित ‘प्रौद्योगिकी बैंकिंग और हिंदी‘ या पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुंबई...
राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरामध्ये वाढ
मुंबई : राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली असून त्याला मंजुरी देण्यात आली आहे, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर जायभाये यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे...
राजस्थानमध्ये उष्णतेची लाट, तर केरळमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. जालोर इथं काल सर्वाधिक ४७ अंश, तर फलोदी, पिलानी आणि बिकानेर इथं ४६...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भरूच इथल्या उत्कर्ष समारंभाला संबोधित केलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या भरूच इथल्या उत्कर्ष समारंभाला दृकश्राव्य माध्यमातून संबोधित केलं. राज्य सरकारच्या ४ महत्त्वपूर्ण योजनांना १००...
मराठा आरक्षणातल्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षण प्रकरणी आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याबाबत संबंधित जिल्ह्याचे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांनी आढावा घ्यावा, आणि या संदर्भातली माहिती तात्काळ सादर...
राजद्रोहाचा कायदा तूर्तास स्थगित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजद्रोहाचा कायदा तूर्तास स्थगित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. १५२ वर्ष जुन्या या कायद्यावर केंद्र सरकार विचार करून बदल करत...
वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थींपर्यंत पोहचविण्यासाठी आधार कार्डशी जोडणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाचे विविध लाभ, सवलती व शिष्यवृत्तीच्या योजना राबवितांना राज्यातील एकही पात्र लाभार्थी या योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून सर्व लाभार्थींची...
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणातर्फे आयुर्वेद आहाराअंतर्गंत येणाऱ्या खाद्यपदार्थांसाठी नवे नियम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुष मंत्रालय, भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं आयुर्वेद आहाराअंतर्गंत येणाऱ्या खाद्यपदार्थांची सुरक्षा आणि गुणवत्तेचे नवे नियम तयार केले आहेत. या...
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचं बळकटीकरण करण्याची आवश्यकता – उपमुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना कालावधीत राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागानं अतिशय चांगलं काम केलं. मात्र सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचं बळकटीकरण करण्याची आवश्यकता असून त्या दिशेनं राज्य...








