Home Blog Page 89

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या दरात घसरण झालेली आहे. ब्रेंट च्या कच्च्या तेलाचा भाव ७३ डॉलर प्रति बॅरल तर डब्ल्यूटीआई...

भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार ; तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ

मुंबई (वृत्तसंस्था) : भीमा नदीच्या भामा या उपनदीवरील भामा-आसखेड पाटबंधारे प्रकल्पाचा उजवा व डावा हे दोन्ही कालवे रद्द करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत...

देशातल्या प्रत्येक नागरीकासाठी एकच कायदा असायला हवा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या संविधानामध्ये देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी समान नागरी कायदा आणण्यासंबंधी लिहिलं गेलं आहे. घरात ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तिसोबत समान व्यवहार केला जातो...

राज्यातील देवस्थानांवर महिलांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याबाबत विचार व्हावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे...

मुंबई : राज्यभरात असलेल्या विविध देवस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. विशेषत: पंढरपूर, एकवीरा देवी, तुळजापूर, अष्टविनायक अशा देवस्थानांमध्ये भाविकांसाठी सुविधा होणे अत्यावश्यक आहे....

‘वंदे भारत एक्सप्रेस’मुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मडगाव (गोवा) – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमुळे विस्तीर्ण समुद्र किनारा, आंबा, नारळी, पोफळीच्या बागा आणि डोंगर-दऱ्यांनी नटलेल्या कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असा...

फास्ट टॅगच्या प्रणालीमुळे ७० हजार कोटी रुपयांची बचत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात लागू करण्यात आलेल्या फास्ट टॅगच्या प्रणालीमुळे सुमारे सत्तर हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे, असं रस्ते-वाहतूक आणि महामार्ग मंत्री...

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमास नागरिकांचा प्रतिसाद – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघातील प्रत्येकी ३ ते ४ सहकारी गृहनिर्माण संस्थेत २४ व २५ जून रोजी...

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉलकरिता अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : जिल्ह्यातील अनुसूचित जाती घटकातील चर्मकार समाजातील गटई काम करणाऱ्यांनी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत,...

सीमावाद चर्चा आणि शांततापूर्ण मार्गानं सोडवण्याची सरकारची भूमिका – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार देशाची सीमा, त्याचा सन्मान आणि स्वाभिमान याबाबत कधीही तडजोड करणार नाही, असं मत व्यक्त करीत आम्ही आमच्या सीमांचं पावित्र्य...

तेंलगणाचे मुख्यमंत्री, के चंद्रशेखर राव यांनी पंढरपुरच्या विठ्ठलमंदिरात जाऊन घेतलं दर्शन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात आषाढी एकादशीनिमित्त, वारीसाठी जाणाऱ्या दिंड्या पंढपुरकडे मार्गक्रमण करत आहेत. राज्याच्या विविध भागातून तसंच तेलंगण, कर्नाटक, या शेजारी राज्यांतूनही मोठ्या...