देशाबाहेर जा-ये करणारी नियमित प्रवासी विमानवाहतूक आणखी काही काळ बंद राहणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाबाहेर जा-ये करणारी नियमित प्रवासी विमानवाहतूक आणखी काही काळ बंद राहील असं नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने सांगितलं आहे. कोरोना महामारीमुळे 23 मार्च 2020 पासून नियमित...

गुंतवणूकीचं प्रमाण वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास होण्याची गरज – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुंतवणूकीचं प्रमाण वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास होण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. ते आज प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेची भविष्यातली वाटचाल, आणि त्याचं, केंद्रीय...

भारतीयांच्या सुटकेसाठी ४ केंद्रीय मंत्री विशेष दूत म्हणून युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रिमंडळातले हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंदिया, किरेन रिजिजू आणि जनरल व्ही.के. सिंग हे चार मंत्री युक्रेनच्या शेजारच्या चार देशांचा दौरा करणार आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना साहाय्य...

देशातल्या खनिजसंपन्न राज्यांच्या खनिकर्म आणि उद्योग मंत्र्यांची दोन दिवसीय बैठक कोणार्क इथं सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या खनिजसंपन्न राज्यांच्या खनिकर्म आणि उद्योग मंत्र्यांची दोन दिवसीय बैठक आज ओदिशात कोणार्क इथं सुरु होत आहे. केंद्रीय पोलाद मंत्री रामचंद्र प्रसाद सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी...

भारत आणि बांगलादेश यांच्यात व्यापार वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये दळणवळण यंत्रणेचा वाटा मोठा – डॉ. हसन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेश यांच्यात व्यापार वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये दोघांमधल्या दळणवळण यंत्रणेचा वाटा मोठा आहे, असं बांगलादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री डॉक्टर हसन महमूद यांनी काल सांगितलं....

भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या टी- 20 क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा श्रीलंकेवर 62 धावांनी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यात टी- 20 क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात काल भारतानं श्रीलंकेचा 62 धावांनी पराभव केला. लखनौ इथे झालेल्या या सामन्यात आधी फलंदाजी करत...

संरक्षण क्षेत्रासीठीच्या एकूण निधी पैकी 70 टक्के निधी देशांतर्गत निर्मितीसाठी राखीव, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण क्षेत्रात देशांतर्गत संशोधनाला आणि निर्मितीला प्राधान्य देणारा या वर्षीचा अर्थसंकल्प आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर या विषयावर आयोजित...

विजय माल्या, निरव मोदी, आणि मेहुल चोक्सी प्रकरणातील १८ हजार कोटी रुपये केंद्र सरकारनं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विजय माल्या, निरव मोदी, आणि मेहुल चोक्सी प्रकरणातील १८ हजार कोटी रुपये केंद्र सरकारनं बँकांना परत दिले. सक्तवसुली संचालनालयाच्यावतीनं केंद्र सरकारची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल...

किसान सन्मान निधीतून आतापर्यंत ११ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ७५ हजार कोटी रुपये हस्तांतरित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आतापर्यंत ११ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ७५ हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. केंद्र सरकारच्या दूरदृष्टीमुळे शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जात गेल्या ७...

हिंद -प्रशांत क्षेत्रातील देशांना भेडसावणाऱ्या समस्या युरोपपर्यंतही पोहोचू शकतात – परराष्ट्र व्यवहार मंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंद -प्रशांत महासागर क्षेत्रातील देशांना भेडसावणाऱ्या समस्या युरोपपर्यंतही पोहोचू शकतात. अंतरामुळे समस्या मर्यादित क्षेत्रालाच भेडसावतील अशी आता स्थिती नाही, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस...