देशात कोविड–१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६ पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड–१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६ पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासात देशातला २३ हजार ६५३ रुग्ण बरे झाले.
केंद्रीय...
२०२५ सालापर्यंत क्षयरोगाचं उच्चाटन करायचं उद्दिष्ट – डॉ. हर्षवर्धन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्षयरोगाचं उच्चाटन करणं हे भारतासमोरचं सर्वात मोठं आरोग्यविषयक आव्हान आहे, आणि भारतानं २०२५ सालापर्यंत क्षयरोगाचं उच्चाटन करायचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ....
पॅरिस करारांतर्गत पर्यावरण संतुलनासाठी निश्चित केलेलं लक्ष्य भारत लवकरच साध्य करेल – प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॅरिस करारांतर्गत पर्यावरण संतुलनासाठी निश्चित केलेलं लक्ष्य भारत लवकरच साध्य करेल, अशी ग्वाही पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज लोकसभेत दिली. या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला...
कष्टकरी शेतकऱ्यांच्या आर्थिक हितांचं रक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्त्वाची – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक हितांचं रक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सातत्यानं महत्वाची भूमिका बजावत आहे, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे....
डॉ. हर्षवर्धन यांची आंतरराष्ट्रीय क्षयरोग प्रतिबंधक सहकार्य मंचाच्या अध्यक्षपदी निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांची आंतरराष्ट्रीय क्षयरोग प्रतिबंधक सहकार्य मंचाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. २०२५ पर्यंत भारतातून क्षयरोगाचं समूळ उच्चाटन...
पी.व्ही सिंधु हिचा ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या फेरीत प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी.व्ही सिंधु हिनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या फेरीसाठी झालेल्या सामन्यात सिंधु हिनं मलेशियाच्या सोनिया...
कोरोनासंबंधी नियमांचं कठोर पालन करताना हलगर्जीपणा होऊ न देण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून चर्चा केली. कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी त्वरित आणि ठोस...
१२३ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचं काम प्रगतीपथावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील रेल्वेस्थानाकांचा पुनर्विकास हे रेल्वे मंत्रालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असं प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केले आहे. सार्वजनिक – खाजगी सहकार्य प्रकाल्पांअंतर्गत केंद्र सरकार...
देशभरात कोरोना लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ देण्याची पंतप्रधानांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात सर्व राज्यांमध्ये लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ तसेच प्रोत्साहन देण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. ते काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी...
देशातल्या नागरिकांनी टाकाऊ वस्तुंपासून नव्या वस्तुंची पुनःर्निमिती करावी – प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक टाकाऊ वस्तुंपासून पुननिर्मिती म्हणजेच जागतिक रिसायकल दिन. यानिमित्तानं पर्यावण, वनं आणि हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उज्वल भविष्यासाठी, देशातल्या नागरिकांनी टाकाऊ वस्तुंपासून नव्या...











