पंतप्रधानांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिली आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली आहे. ट्विटद्वारे पंतप्रधान म्हणाले, “महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करतो. त्यांचे...

देशातील कोविड-१९ रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ९४ पूर्णांक २८ शतांश टक्क्यांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणू संसर्गाचे नवे ३६ हजार अकरा रुग्ण आढळले असून ४८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ४१ हजार ९७० रुग्ण उपचार घेऊन बरे झाले...

पंजाबमधल्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात तांदुळ आणि गव्हाची आवक घटली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाबचे शेतकरी कृषी विधेयकाविरोधात गेले दहा दिवस आंदोलन करत आहेत. याचा फटका पुण्याच्या बाजारपेठेला आता थेट बसू लागला आहे. देशातल्या गहू आणि तांदळाच्या बाजारपेठा पंजाबवर...

हमीभावानं खरेदी सुरूच राहील, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना सरकारची ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतमालाची हमीभावानं खरेदी सुरूच राहील; अशी ग्वाही केंद्र सरकारनं आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पुन्हा दिली आहे. शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी सोडवण्याचं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी...

सध्या संपूर्ण जग भारताकडे एक विश्वासू आणि आश्वासक भागीदार म्हणून पाहत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या संपूर्ण जग भारताकडे एक विश्वासू आणि आश्वासक भागीदार म्हणून पाहत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल अमेरिकेतल्या पॅन आयआयटीनं आयोजित...

देशात पुढच्या काही आठवड्यात कोविड लस उपलब्ध होणार- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात पुढच्या काही आठवड्यात कोविड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होईल, अशी माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या सर्वपक्षीय...

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापारीनिर्वाण दिनानिमित्त ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर’ चित्रपटाचे प्रदर्शन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाजसुधारक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापारीनिर्वाण दिनानिमित्त, उद्या म्हणजे 6 डिसेंबर रोजी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘फिल्म डिव्हिजन’ च्या वतीने...

भारताचा ऑस्ट्रेलियावर १३ धावांनी विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कॅनबेरा इथं सुरु असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियासमोर ३०३ धावांचं लक्ष्य ठेवलं होत. प्रथम फलंदाजी करत भारतीय...

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत चर्चेची चौथी फेरी, सरकार प्रत्येक मुद्यावर चर्चेसाठी तयार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी संघटनांशी, चर्चेची चौथी फेरी आज होणार असून या चर्चेत या प्रश्नावर तोडगा निघेल, अशी आशा कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर व्यक्त...

देशातल्या प्रमुख तपास संस्थांच्या कार्यालयासह पोलीस ठाण्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे सर्वोच्च न्यायालायाचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या प्रमुख तपास संस्थांच्या कार्यालयासह प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या पोलीस ठाण्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालायनं दिला आहे. या कार्यालयांमध्ये मानवी अधिकारांचं...