रेल्वेची वाहतूक सेवा पुढचा आदेश येईपर्यंत बंद राहणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेची मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर तसंच उपनगरी वाहतूक सेवा पुढचा आदेश येईपर्यंत बंद राहणार आहे. ही वाहतूक येत्या १२ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. विशेष मेल...
संकटाशी मुकाबला करतांना केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपत्कालीन परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणांमधे चांगला समन्वय आवश्यक असून, संकटाशी मुकाबला करतांना केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं...
जम्मू-काश्मीरमध्ये २०० परिचारिकांची नियुक्ती करण्याचे आदेश – मनोज सिन्हा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमध्ये २०० परिचारिकांची ताबडतोब नियुक्ती करण्याचे आदेश या केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिले आहेत.
सिन्हा यांनी काल श्रीनगरमधील रुग्णालयाला भेट दिली...
आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन आहे. जगाचे मूळ रहिवासी असलेल्या आदिवासींच्या हक्कांचं रक्षण व्हावं, त्याला चालना मिळावी या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो.
जगाच्या मूळ रहिवाशांसंबंधीच्या...
भारताने एका दिवसात 7,19,364 चाचण्यांचा नवा उच्चांक गाठला
आता एकूण चाचण्यांची संख्या झाली 2,41,06,535
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एक नवीन उच्चांक स्थापन करत , भारताने एकाच दिवसात 7 लाखाहून अधिक चाचण्या केल्या. गेले अनेक दिवस एकाच दिवसात 6...
१०१ संरक्षण उत्पादनांच्या आयातीवर बंदी घालण्याचा संरक्षण मंत्रालयाचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्रालयानं १०१ संरक्षण उत्पादनांच्या आयातीवर टप्प्याटप्प्यानं बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. बंदी घातलेली सर्व उत्पादनं भारतातच तयार केली जातील अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ...
पीकांची साठवणूक करण्यासाठी १ लाख कोटींच्या कोषाची प्रधानमंत्र्यांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १ लाख कोटींचं अर्थसहाय्य देणाऱ्या कृषी पायाभूत सुविधा कोषाची घोषणा आज केली. पीक हाती आल्यानंतर लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि...
आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत मधमाशी पालनासाठी निधी मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशानं सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत, त्यामध्ये मधमाशी पालनालाही प्रोत्साहन दिलं जात आहे. त्यानुसार आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत मधमाशी पालनासाठी 5...
कोरोना विषाणूची लक्षण दिसायला आता अधिक वेळ लागू शकतो जर्नल सायन्स अडव्हान्समध्ये यासंदर्भातलं संशोधन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर लक्षण दिसायला आता ८ दिवसांपर्यंतचा वेळ लागू शकतो. तर १० टक्के रुग्णांसाठी हा कालावधी १४ दिवसांचा आहे. पूर्वी हा कालावधी...
किराणा दुकानांमध्ये काम करणाऱ्यांची तपासणी न केल्यास संसर्ग पसरण्याची शक्यता – आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किराणा दुकानांमध्ये काम करणारे कामगार, भाजी आणि इतर विक्रेत्यांची कोरोना चाचणी घेण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे.
किराणा दुकानांमध्ये काम...











