१९-२० मध्ये भारताचं अन्नधान्य उत्पादन २९ कोटी ५६ लाख ७० हजार टन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ष २०१९-२०२० मध्ये भारताचं अन्नधान्य उत्पादन २९ कोटी ५६ लाख ७० हजार टन झालं आहे. देशात अशा प्रकारे विक्रमी अन्नधान्य उत्पादन होण्याचं हे सलग चौथं...
स्वदेश निर्मित जहाजे आत्मनिर्भरतेचे आणि सागरी सुरक्षा वृद्धिंगत होण्याचे प्रतिक : राजनाथ सिंह
भारतीय तटरक्षक दलाचे जहाज ‘सचेत’ आणि दोन आंतररोधी बोटींचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते जलावतरण
नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे गोवा येथे भारतीय...
स्थलांतरित मजुरांना २ महिने गहू किंवा तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ मोफत मिळणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतरित मजुरांना २ महिने गहू किंवा तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ मोफत मिळणार, फेरीवाल्यांना १० हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याची केंद्र सरकारची घोषणा
देशाला आत्मनिर्भरतेकडे नेणाऱ्या आर्थिक प्रोत्साहन...
वैदयकीय कर्मचाऱ्यांच्या राहण्याबाबत काय पावलं उचलली सर्वोच्च न्यायालयाची विचारणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या काळात अहोरात्र सेवा देणारे डॉक्टर्स आणि वैदयकीय कार्मचारी हे काम करत असलेल्या रुग्णालयांजवळ त्यांच्या राहण्याबाबत काय पावलं उचलली, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला...
एलिसा किट्सला मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुण्यातली एनआयव्ही, अर्थात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, तसंच आयसीएमआर राष्ट्रीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद यांनी जायड्स कॅडिला या खासगी कंपनीने तयार केलेल्या एलिसा किट्सला मंजुरी दिली...
खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठीच्या उपाययोजनांमुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्याला बाधा पोचत नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठीच्या उपाययोजनांमुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्याला कोणतीही बाधा पोचत नाही, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.
खोट्या बातम्यांचे परिणाम घातक असतात,...
नैऋत्य मोसमी पाऊस केरळमधे चार दिवस उशिरा पोचण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नैऋत्य मोसमी पाऊस यंदा केरळमधे चार दिवस उशिरा पोचण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. आता मान्सून १ जुनऐवजी ५ जूनला केरळच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता...
उद्योगांसाठी १ लाख कोटी रुपयांचा निधी उभारण्याची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी आणि कृषी आधारित सेवा, उद्योगांसाठी १ लाख कोटी रुपयांचा निधी उभारण्याची घोषणा आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली. कोविड१९ च्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने...
देशात कोरोनाबाधितांची संख्या ८१ हजार ९७० वर
नवी दिल्ली : देशात काल कोविड १९ चे ३ हजार ९६७ नवे रुग्ण आढळले तर १०० रुग्णांचा मृत्यू झाला. देशातला कोरोनाबाधितांचा आकडा आता ८१ हजार ९७० झाला असून ५१...
पंतप्रधानांनी बिल गेट्स यांच्याशी साधला संवाद
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांच्याशी संवाद साधला. दोन्ही मान्यवरांनी कोविड -19 ला जगभरातील प्रतिसाद आणि...











