कोरोनाचा सामुदायिक प्रादुर्भाव नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा सामुदायिक प्रादुर्भाव होत नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे, पण ही वाढ धीम्या गतीनं होत आहे, असंही सरकारनं...
रूपयाच्या दरात वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रूपयाच्या दरात आज १३ पैशांची वाढ होऊन तो प्रति डॉलर ७५ रुपये ८१ पैशांवर पोहोचला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेला २१ दिवसांच्या संचारबंदीच्या निर्णयामुळे...
पी व्ही सिंधूनं तेलंगणा तसंच आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्री सहाय्य निधीत प्रत्येकी पाच लाख रुपये योगदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाशी लढा देण्यासाठी बॅटमिंटनपटू पी व्ही सिंधूनं तेलंगणा तसंच आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्री सहाय्य निधीत प्रत्येकी पाच लाख रुपये योगदान दिलं आहे. सिंधूनं ट्वीटरवरून ही माहिती दिली.
हातावर...
देशातल्या नागरीकांसाठी १ लाख ७० हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या साथीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व्यवहार थंडावल्याने रोजगाराला मुकलेल्या गरीबांना मदतीचा हात देण्यासाठी केंद्र सरकारने १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर...
डॉक्टर आणि पत्रकार यांना कोणी रोखल्यास कारवाई केली जाईल : माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचासारख्या महामारी विषाणूची आपला जीव धोक्यात घालून जीवाची पर्वा न करणारे डॉक्टर आणि पत्रकार हे समाजाची सेवा करीत आहे. पत्रकारांमुळे देशात काय परिस्थिती आहे ते...
देशभरात 21 दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यानच्या काळात लोकांना अखंडित सेवा देण्यासाठी इंडिया पोस्ट मुंबई प्रयत्नशील
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाईन आर्थिक सेवा सक्रिय, रोख निवृत्ती वेतन ज्येष्ठ नागरिकांना घरपोच या आपत्कालीन सेवा अविरत सुरू
सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा प्रादुर्भाव होत आहे आणि देशात...
शोभायात्रा, कार्यक्रमांशिवाय घरातच राहून नागरिकांनी साजरा केला गुढीपाडवा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्र्यांनी घोषित केलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष कोरोनाविरुद्ध सामजिक बांधिलकीनं साजरे करण्यात आलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याच्या शोभायात्रा, कार्यक्रम आदी रद्द झाले असले,...
देशातल्या ८० कोटी नागरिकांना स्वस्तात मिळणार गहू, तांदूळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या ८० कोटी नागरिकांना दोन रुपये प्रतिकिलो दराने गहू तर तीन रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती...
रुग्णांवर उपचार करायला नकार दिला तर परवाना रद्द करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खाजगी डॉक्टरच्या ओपीडी अथवा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याचे नाकारल्यास संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याबाबत कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र...











