कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या दीडशेव्या वर्धापन दिना निमित्त ६०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांना प्रधानमंत्री नरेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या दिडशेव्या वर्षानिमित्त आयोजित समारंभाचं उद्धाटन होणार आहे. कोलकाता पोर्ट टस्टच्या सुमारे सहाशे कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांना...
स्वामी विवेकानंदांची जयंती संपूर्ण भारतात उत्साहात साजरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देश आज स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करत आहे. देशातले एक महान आध्यात्मिक गुरु स्वामी विवेकानंद यांनी भारतातल्या वेदांत आणि योग या तत्वज्ञानांची जगाला ओळख...
पूर्वेकडील भागांच्या विकासाकरता पोलादमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पूर्वोदय अभियानाची केली सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पूर्वेकडील भागात देशाच्या एकूण क्षमतेच्या ७५ टक्के पोलाद उत्पादन करण्याची क्षमता आहे, असं प्रतिपादन केंद्रीय पोलादमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं. २०३०-३१ पर्यंत ३०० दशलक्ष टन...
खेलो इंडियामधे आज विविध खेळांची रेलचेल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुवाहाटी इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत आज विविध खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. यात प्रामुख्यानं जिम्नॅस्टीक, सायकलींग, मैदानी स्पर्धा, टेबल टेनिस आणि ज्युडो यांचा समावेश...
पोलाद क्षेत्राच्या वेगवान विकासाद्वारे देशाच्या पूर्व भागात एकूण 70 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीची अपेक्षा पोलाद...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोलाद क्षेत्राच्या वेगवान विकासाद्वारे देशाच्या पूर्व भागात एकूण 70 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीची अपेक्षा पोलाद मंत्रालय करत आहे, असं केंद्रीय पोलाद मंत्री धमेंद्र प्रधान यांनी सांगितलं.
ते...
आगामी काळात भारताला १०० टक्के साक्षर करण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्रितपाने काम करायला हवं –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी काळात भारताला १०० टक्के साक्षर करण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्रितपाने काम करायला हवं. तामिळनाडू इथल्या राष्ट्रीय महाविद्यालयाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाचं उद्धाटन केल्यानंतर उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातच्या दोन दिवसांच्या दौ-यावर जाणार आहेत, या दौ-यात ते गुजरात पोलीस आणि राज्य गृह मंत्रालयाच्या विविध प्रकल्पांचं गांधीनगरमधे उद्धाटन करतील.
त्यानंतर गांधीनगर...
काही राजकीय पक्ष नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याऐवजी संभ्रम निर्माण करत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी जनतेच्या मनात काही राजकीय पक्ष विश्वास निर्माण करण्याऐवजी संभ्रम निर्माण करण्यांच काम करत आहेत, अशी टीका केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी...
नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यासाठी केंद्रसरकारकडून अधिसूचना जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू झाला. केंद्र सरकारनं यासंदर्भात राज्यपत्र अधिसूचना जारी केली.
या कायद्यानुसार पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांमधून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत धार्मिक...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्लीत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राचं उद्धाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राचं उद्धाटन केलं तसंच राष्ट्रीय गुन्हे सूचना पोर्टलचं लोकार्पण केलं. ऑक्टोबर-२०१८ मधे मंजुरी देण्यात...