जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी खासगी क्षेत्रातले उद्योजक मोठया प्रमाणावर पुढे येत आहेत – राज्यमंत्री जितेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी खासगी क्षेत्रातले उद्योजक मोठया प्रमाणावर पुढे येत आहेत, अशी माहिती प्रधानमंत्री कार्यालयातले राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. केंद्रशासित प्रदेश म्हणून नव्यानं...

नावनोंदणी ते निवडणुकांपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया दिव्यांगस्नेही करणे आवश्यक – मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा

भारतीय निवडणूक आयोगाद्वारा आयोजित 'ॲक्सेसिबल इलेक्शन्स' राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न नवी दिल्ली : दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदार म्हणून नावनोंदणीपासून ते मतदानापर्यंतची संपूर्ण निवडणूक प्रकिया दिव्यांगस्नेही आणि सुलभ असणे आवश्यक आहे....

भारत आणि चीनचे विशेष प्रतिनिधी आज नवी दिल्ली इथं दोन्ही देशांमधल्या सीमावादावर चर्चा करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-चीन सीमा प्रश्नावर दोन्ही बाजूंच्या विशेष प्रतिनिधींची नवी दिल्लीत बैठक होणार आहे. सीमाप्रश्नावर दोन्ही देशांमध्ये होणारी ही बाविसावी बैठक असेल. भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा...

ओदिशात चांदीपूर इथून दोन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं ओदिसात चांदीपूर इथून दोन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. पिनाक गाईडेड रॉकेट प्रणालीचं प्रक्षेपण DRDO अर्थात संशोधन आणि विकास संस्थेच्या परीक्षण केंद्रावरुन झालं. पृष्ठभागावरून हवेत मारा...

थंडीच्या तीव्र लाटेनं उत्तर भारत गारठला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थंडीच्या तीव्र लाटेनं उत्तर भारत गारठला आहे. दिल्लीत काल ५ पूर्णांक २ दशांश सेल्सिअस अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानही सरासरीपेक्षा ७ अंशांनी...

सुधारित नागरिकत्व कायदा राबवताना कोणाचंही नागरिकत्व रद्द केलं जाणार नाही : मुख्तार अब्बास नक्वी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायदा राबवताना कोणाचंही नागरिकत्व रद्द केलं जाणार नाही, असं केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित अल्पसंख्यांक...

साहित्य अकादमीकडून तेवीस भाषांमधल्या साहित्यासाठी वार्षिक पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : साहित्य अकादमीने तेवीस भाषांमधल्या साहित्यासाठी  वार्षिक पुरस्कार जाहीर केले आहेत.  साहित्य अकादमी पुरस्कार-2019  मराठीसाठी अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजुनही’ या काव्यसंग्रहाला यावर्षी गौरवण्यात आलं आहे. हिंदीसाठी...

निर्भया अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चार आरोपींची फाशीची शिक्षा कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चार आरोपींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. आरोपी अक्षयकुमार सिंग याची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. फेरविचार याचिकेतले...

तीन देशांमधल्या सतरा वर्षांखालच्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघ थायलंडचा पराभव करत अंतिम फेरीत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तीन देशांमधल्या सतरा वर्षांखालच्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली आहे. काल संध्याकाळी मुंबईत झालेल्या सामन्यात भारतानं थायलंडचा 1-0 नं पराभव केला. उद्या अंतिम...

नागरिकत्व सुधारणा कायदा मागं घेण्याची शक्यता गृहमंत्री अमित शहा यांनी फेटाळली.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध राजकीय पक्ष आणि समूहांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केला असताना, केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी हा कायदा मागे घेण्याबाबतची शक्यता फेटाळून लावली आहे. हा...