लोकसभा तसंच राज्य विधानसभा ‘१२६ वं घटना दुरुस्ती विधेयक २०१९’ एकमतानं झालं मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत काल ‘१२६ वं घटना दुरुस्ती विधेयक २०१९’ सर्व पक्षांचं समर्थन मिळाल्यानंतर मंजूर झालं. लोकसभेत काल उपस्थित असलेल्या सर्व ३५५ सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूनी मतदान...
ससंदेत मंजूर झालेलं नागरिकत्व सुधारणा विधेयक विभाजनकारी मानसिकता तयार करण्याचा भाजपाचा डाव – नवाब...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ससंदेत मंजूर झालेलं नागरिकत्व सुधारणा विधेयक विभाजनकारी मानसिकता तयार करण्याचा भाजपाचा डाव आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मालिक यांनी केला.
मुंबईत पक्ष कार्यालयात झालेल्या...
स्टेट बँकेनं केली एमसीएलआरमध्ये दहा बेसीस पॉईंटची कपात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सर्वाधिक कर्जपुरवठा करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेनं निधीवर आधारित कर्जदरात म्हणजेच, एमसीएलआरमध्ये दहा बेसीस पॉईंटची कपात केली आहे.
बँकेनं काल ही घोषणा केली. हे नवे दर...
शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षणाचा समावेश करावा – उपराष्ट्रपती, एम व्यंकय्या नायडू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षणाचा समावेश करावा, जेणेकरून मुलांना लहान वयातच त्याचं महत्त्व समजून ते सर्व सुजाण नागरिक बनतील, अशी प्रतिक्रिया उपराष्ट्रपती, एम व्यंकय्या नायडू यांनी...
नागरी सुधारणा विधेयकामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातल्या अल्पसंख्यांकांना भारतात येण्याचे दरवाजे खुले होणार –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी सुधारणा विधेयक पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातल्या अल्पसंख्यांकांना भारतात येण्याचे दरवाजे उघडून देईल, असं मत गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं आहे. हे नागरिक तिथं...
जीवाष्म इंधनावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी देशांनी आंतराष्ट्रीय सौर आघाडीत सहभागी होण्याचं भारताचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातल्या उर्जेची वाढती गरज पाहाता, जीवाष्म इंधनावरचं अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीनं अधिकाधिक देशांनी आतंरराष्ट्रीय सौर आघाडीत सहभागी व्हावं, असं आवाहन भारतानं केलं आहे.
माद्रिदमध्ये सुरू असलेल्या...
मूल्यांच्या विश्वासावर आधारित हे नागरिकत्व सुधारणा विधेयक – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. अत्यंत गंभीर आणि विस्तृत चर्चेनंतर लोकसभेत हे विधेयक मंजूर करण्यात...
व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणुकीच्या मर्यादेत केंद्र सरकारकडून कपात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्याच्या साठवणुकीवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं किरकोळ व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणुकीची मर्यादा ५ टन वरून दोन टन केली आहे. खुल्या बाजारात जास्त प्रमाणात कांदा यावा म्हणून...
नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ बहुमतानं मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत दीर्घ वादळी चर्चेनंतर आणि मतविभागणी झाल्यानंतर काल रात्री उशीरा नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ बहुमतानं मंजूर करण्यात आलं. विधेयकाच्या बाजूनं ३११ सदस्यांनी मतदान केलं, तर...
नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध म्हणून बंदमुळे आसाममध्ये जनजीवन विस्कळीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध म्हणून विविध संस्थांनी पुकारलेल्या बंदमुळे आसाममधे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आसामच्या वरच्या भागात दुकानं बंद ठेवण्यात आली असून, रहदारीही बंद आहे.
राजधानी...