टी. एन. शेषन यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्र्पतींकडून शोक व्यक्त
नवी दिल्ली : उपराष्ट्र्पती एम. वेंकय्या नायडू यांनी माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
ते म्हणाले, " भारतीय संसदीय व्यवस्थेचा पाया मजबूत करणाऱ्या...
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दोन लेखापरीक्षकांना केली अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुमारे चार हजार ३५५ कोटी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दोन लेखापरीक्षकांना काल रात्री अटक केली. जयेश संघानी आणि केतन...
युद्धबंदीचं पुन्हा एकदा उंल्लघन करत पाकिस्तानचा पुन्हा गोळीबार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युद्धबंदीचं पुन्हा एकदा उंल्लघन करत पाकिस्तानने आज भारतीय सुरक्षा चौक्या तसंच नागरी भागावर अंदाधुंद गोळीबार केला.
पूंछ जवळ दुपारी तीनच्या सुमाराला पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला तसंच...
शिवसेनेचे अरविंद सावंत यांचा केंद्रीय अवजड उद्योग खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे अरविंद सावंत यांचा केंद्रीय अवजड उद्योग खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शिफारशीवरुन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला आहे.
या खात्याचा अतिरिक्त कार्यभार माहिती...
ब्रिक्स देशांच्या ११व्या शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्रासिलियाला रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिक्स देशांच्या ११व्या शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी ब्रासिलियाला रवाना होणार आहेत. ‘नवोन्मेशशाली भविष्यासाठी आर्थिक वाढ’ ही यावेळच्या ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना आहे....
कलम ३७० रद्द करताना कश्मीर खोऱ्यातली बंद केलेली रेल्वे सेवा आजपासून पुन्हा सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरसाठीचं ३७०वं कलम रद्द करताना ३ ऑगस्टपासून बंद केलेली कश्मीर खोऱ्यातली रेल्वे सेवा आजपासून पुन्हा सुरु होत आहे.
रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यापूर्वी काल श्रीनगर ते...
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं जगभरातून स्वागत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि तसंच जगभरातल्या लोकांनी स्वागत केलं आहे. ज्याप्रमाणे सर्व भारतीयांनी या निर्णयाचं स्वागत केला आहे,...
शिवसेनेचे अरविंद सांवत यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारमधले शिवसेनेचे एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे.
शिवसेनेची बाजू सत्याची असून, आपण केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत...
भारतानं बांग्लादेशाविरुद्धची टी.ट्वेंटी क्रिकेट मालिका २-१नं जिंकली, गोलंदाज दीपक चहरनं केली विक्रमी कामगिरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेशादरम्यान नागपूर इथं झालेला तिसरा टी-ट्वेंटी सामना ३० धावांनी जिंकून भारतानं ही मालिकाही २-१ अशी जिंकली. सामन्यात बांगलादेशानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा...
बुलबुल चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम बंगाल आणि ओदिशात परिस्थिती गंभीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुलबुल चक्रीवादळामुळे जोरदार वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसानं ओदिशाच्या किनारपट्टीलगतच्या क्षेत्रात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
चक्रीवादळामुळे किनारपट्टीलगतच्या ५ जिल्ह्यांमधल्या लागवडीखालच्या सहा लाख हेक्टरहून अधिक जमीनीवरचं सुमारे...