केंद्र सरकारनं कोणत्याही राज्याला ऑगस्ट पासून सेवा कराची भरपाई दिलेली नाही : केंद्रीय वित्तमंत्री...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराची भरपाई देताना केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारचा भेदभाव बिगर भाजपा शासित राज्यांवर अन्याय केला जात नाही असं सांगत केंद्रीय वित्तमंत्री...
जेएनयू हिंसाचार प्रकरणी गृहमंत्रालयानं मागवला अहवाल, विद्यार्थ्यांनी शांतता राखावी असं मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सायंकाळी जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत दिल्ली पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असून, वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना चौकशीचे निर्देश दिले....
अनेक दशकांपासून असलेल्या आव्हानांवर मात करण्याच्या दिशेनं सरकार काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपलं सरकार योग्य दिशा, सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि त्याचा यथायोग्य उपयोग याच्यासाहाय्याने देशातल्या 130 कोटी जनतेच्या उज्जवल भाविष्याची पायाभरणी करत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
नीट-पदव्युत्तर समुपदेशनासाठी आर्थिक दुर्बल घटकातल्या उमेदवारांसाठी ८ लाख रुपये वार्षिक उत्पन्नाचा निकष कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नीट-पदव्युत्तर समुपदेशनासाठी आर्थिक दुर्बल घटकातल्या उमेदवारांसाठी ८ लाख रुपये वार्षिक उत्पन्नाचा सध्याचाच निकष कायम ठेवायचा निर्णय घेतला असल्याचं प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सादर केलं...
केंद्र सरकारच्या लोक कल्याणकारी योजनांचे लाभ लोकांना मिळत आहेत – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
नवी दिल्ली : आयुष्मान भारत, स्वच्छ भारत मोहीम, किसान सन्मान योजना यांसारख्या केंद्र सरकारच्या लोक कल्याणकारी योजनांचे लाभ लोकांना मिळत आहेत असं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे....
लिथुआनिया, लात्विया आणि इस्टोनिया या तीन बाल्टीक देशांचा दौरा आटोपून उपराष्ट्रपती मायदेशी परतले
नवी दिल्ली : लिथुआनिया, लात्विया आणि इस्टोनिया या तीन बाल्टीक देशांचा दौरा आटोपून उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आज सकाळी मायदेशी परतले. या तिन्ही देशांबरोबर भारताने द्विपक्षीय संबंध दृढ केले....
संविधानातले आदर्श अंगिकारण्यासाठी निरंतर प्रयत्न करा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संविधानातले आदर्श अंगिकारण्यासाठी निरंतर प्रयत्न करण्याचं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. संविधान दिनानिमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सभेला आज राष्ट्रपती संबोधित करत होते.
उपराष्ट्रपती...
भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त विविध मान्यवरांनी वाहीली आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जैन धर्माचे २४ वे तिर्थनकार भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित...
भारत आणि इंग्लंड दरम्यान आजपासून मँचेस्टर इथे पाचवा क्रिकेट कसोटी सामना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड दरम्यान पाचवा आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामना आज मॅचेंस्टरमध्ये सुरू होत आहे. भारताने या मालिकेमध्ये दोन - एक अशी आघाडी घेतली आहे....
नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भेट
नवी दिल्ली : नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर आणि मोकळेपणानं चर्चा झाल्याचं मोदी...









