गरोदर महिलेला सुखरूप रुग्णालयात पोहोचवून जवानांकडून मानवता धर्माची जोपासणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सुरक्षा जवान जसे देशाचं रक्षण करण्यासाठी सीमेवर सज्ज असतात आणि शत्रूला नेस्तनाबुत करण्यासाठी प्राणांची बाजी लावतात त्याचप्रमाणे हे जवान गरजवंतांना मदतीचा हात देऊन मानवता...
भारतीय वन सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
नवी दिल्ली : भारतीय वन सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या (2018-19 ची तुकडी) एका गटाने राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.
आपल्या देशाच्या वनसंपदेचे संरक्षण करण्यासाठी आणि हरित आच्छादन...
साखर निर्यात नियंत्रित करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात साखरेची उपलब्धता आणि किमतीमध्ये स्थिरता राखण्याच्या दृष्टीनं सरकारनं १०० लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. परदेश व्यापार महानिदेशालयानं यासंदर्भात...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली ‘फीट इंडिया’ अभियानाची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय ‘फिट इंडीया’ अभियानाला चालना देण्यासाठी आरोग्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या संबंधित अभियानाचं एकत्रीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.
देशात सर्व वयोगटात तंदुरुस्तीबद्दल जागृती वाढवण्याबाबत क्रीडा...
पंतप्रधानांनी भारताच्या अंतराळ वैज्ञानिकांच्या प्रयत्नांचे केले कौतुक
त्यांना आशावादी राहण्याचे आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी कठोर परिश्रम घेण्यासाठी दिले प्रोत्साहन
नवी दिल्ली : इस्त्रो मुख्यालयातील नियंत्रण केंद्राशी चंद्रयान-2 मिशनचा संपर्क तुटला असला तरी या संपूर्ण प्रक्रियेचे साक्षीदार राहिलेले पंतप्रधान...
टपाल खात्याने ८२ देशांमध्ये फराळ पाठवण्यासाठी सेवा उपलब्ध करुन दिली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदेशात राहणाऱ्या आप्तजनांना दिवाळीचा फराळ पाठवण्यासाठी टपाल खात्यानं ८२ देशांमध्ये सेवा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र संबंधित देशात फराळाचं टपाल पोहोचण्याआधी त्या ठिकाणी टाळेबंदी जाहीर...
सार्क सदस्य देशांनी दहशतवाद आणि दहशातवादाला समर्थन देणाऱ्यांविरोधात प्रभावी उपाययोजना आखाव्यात – प्रधानमंत्री नरेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आशियाई देशांनी दहशतवाद आणि त्याला सहाय्य करणा-यांना नामोहरम करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखाव्यात असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
सार्क गटाच्या स्थापना दिनानिमित्त सार्कच्या...
राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना विमा रक्कम तात्काळ मिळावी – मुख्यमंत्र्यांचे केंद्र शासनाला निवेदन
नवी दिल्ली : अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे, तसेच राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र...
अवकाळी पावासामुळे झालेल्या पिकनुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचं पथक तीन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौर्यावर येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अवकाळी पावासामुळे महाराष्ट्रात झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकार्याचं पथक तीन दिवसांच्या दौर्यावर राज्यात येत आहे.
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. आर....
नोव्हेंबर महिन्यापर्यंत देशभरातल्या १६९३ ग्रामपंचायतींना सांसद आदर्श ग्रामपंचायती म्हणून मिळाली ओळख
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोव्हेंबर महिन्यापर्यंत देशभरातल्या १६९३ ग्रामपंचायतींना सांसद आदर्श ग्रामपंचायती म्हणून ओळख मिळाली आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही...









