पीक विम्याबाबत विमा कंपन्यांनी जबाबदारी झटकू नये : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या शेतकर्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यांना तातडीनं मदत दिली पाहिजे, अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतक-यांना कर्जपुरवठा केला पाहिजे. पीक विम्याबाबत विमा कंपन्यांनी जबाबदारी झटकू...
सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं विलिनीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात बँक कर्मचारी संघटनांचा देशव्यापी बंदची हाक
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं विलिनीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचार्यांच्या काही संघटनांनी आज देशव्यापी बंदची हाक दिली होती. या बंदमुळे देशातल्या बँकांच्या कामकाजावर परिणाम होऊन...
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसक निर्दशानांचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला निषेध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगालमध्ये काल झालेल्या हिंसक निर्दशानांचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निषेध केला आहे. हिंसाचारात सहभागी होणा-यांवर कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. नागरिकांनी कायदा हातात...
परिचय केंद्राकडून दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा जपण्याचे उत्तम कार्य – उपायुक्त संदीप माळवी
महाराष्ट्र परिचय केंद्रात दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा राजधानी दिल्लीत जपण्याचे मोलाचे कार्य महाराष्ट्र परिचय केंद्र करीत असल्याचे गौरवोद्गार ठाणे महानगरपालिकेचे उप आयुक्त संदीप माळवी यांनी काढले.
श्री. माळवी यांच्या हस्ते आणि...
शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन, अधिसूचित फळे आणि भाजीपाल्याच्या किसान रेल मालवाहतुकीवर 50% सवलत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- किसान रेलच्या सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना आणखी मदत आणि प्रोत्साहन म्हणून रेल्वे मंत्रालय आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने अधिसूचित फळे व भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर 50% अनुदान...
बांगलादेशाचे राजनितीज्ञ दिवंगत सय्यद मुअज़्ज़म अली तसंच नामवंत संग्रहालयतज्ञ इनामुल हक़ यांना भारत सरकारकडून...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशाचे राजनितीज्ञ दिवंगत सय्यद मुअज़्ज़म अली तसंच नामवंत संग्रहालयतज्ञ इनामुल हक़ यांना भारत सरकारकडून दिला जाणारा यावर्षीचा पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. सय्यद मुअज्जम अली...
वित्तीय बाजार अधिकाधिक लोकाभिमुख करुन राष्ट्रीय शेअर बाजारानं आधुनिक तंत्रज्ञानाचा खुबीनं उपयोग केला :...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वित्तीय बाजार अधिकाधिक लोकाभिमुख करुन त्यांचा व्यवहार सर्वसामान्यांपर्यंत सुलभपणे पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजारानं आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या खुबीनं उपयोग केला आहे, असे गौरवोद्गार अर्थमंत्री निर्मला सीतारामन...
दिल्लीच्या दंगलग्रस्त भागातल्या शाळा 7 मार्च पर्यंत बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीच्या दंगलग्रस्त ईशान्य भागातल्या शाळा 7 मार्च पर्यंत बंद राहतील. अशांत वातावरणामुळे शाळांच्या वार्षिक परिक्षाही 7 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचं शिक्षण मंडळाच्या संचालकांनी एका पत्रकाद्वारे...
भारतीय नौदलानं रोखले समुद्री चाच्यांचे लुटीचे प्रयत्न,१२० समुद्री चाच्यांना पकडण्यात यश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलानं समुद्री चाच्यांचे लुटालुटीचे ४४ प्रयत्न रोखले असून या कारवाईत १२० समुद्री चाच्यांना पकडण्यात आल्याची माहिती नौदलप्रमुख अँडमिरल करमवीर सिंग यांनी दिली आहे.
नौदल दिनानिमित्त...
येत्या २०२४ सालापर्यंत भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर्सचा टप्पा गाठून जगातल्या पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमधे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२४ सालापर्यंत भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर्सचा टप्पा गाठून जगातल्या पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमधे स्थान मिळवेल, अशी आशा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली आहे....









