जमिनीची धूप वाढवण्यासाठी जाळणी पद्धत अयोग्य
नवी दिल्ली : राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने 10 डिसेंबर 2015 रोजी केंद्र शासित प्रदेश, दिल्ली, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये कृषी शेष ज्वलंत प्रकरणा संदर्भात एक आदेश...
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी राज्यातल्या नागरिकांना शांतता राखण्याचं केलं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी राज्यातल्या नागरिकांना हिंसा सोडून शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. काल कोलकाता इथं राजभवनात बातमीदारांशी बोलताना धनखर यांनी राजकीय पक्षांना...
कारगील विजयाची 20 वर्ष
नवी दिल्ली : ऑपरेशन विजय अर्थात कारगील युद्धात भारताने मिळवलेल्या विजयाला यावर्षी 20 वर्ष होत आहेत. कारगील युद्ध म्हणजे राजकीय, लष्करी आणि मुत्सद्देगिरीची गाथा आहे. कारगील युद्धातला विजय, आपला...
ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाचे उच्चस्तरीय पथक उद्या जम्मू आणि काश्मीरला भेट देणार
नवी दिल्ली : ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे एक उच्च स्तरीय पथक उद्या जम्मू आणि काश्मीरला भेट देणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये नवीन सुधारणा आणि सर्वोत्तम पद्धती सुरु करण्याबाबत...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरुवारी 13 व्या ब्रिक्स परीषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 13 व्या ब्रिक्स परीषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार असून उद्या होणार्यान या परिषदेला ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत. या परिषदेला रशिया, चीन,...
आर्थिक मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये वाढ- महाराष्ट्रात सर्वाधिक 970 जागा
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आर्थिक मागासवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या 5200 जागा वाढवल्या आहेत. राज्य सरकारची महाविद्यालये, राज्य सरकार अनुदानित सोसायट्यांकडून चालवली जाणारी महाविद्यालये, महानगरपालिकेची...
हुतात्मा दिनानिमित्त राजभवनात हुतात्म्यांना आदरांजली
मुंबई : हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 30 जानेवारी हा दिवस...
स्टार्ट अप इंडिया आंतरराष्ट्रीय शिखर परिषद “प्रारंभ” ही एक तरुणांसाठी संधी – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या होत असलेल्या विविध आभासी कार्यक्रमांमुळे तरुणांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर सहभागी होण्याची संधी मिळत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
१५ आणि १६ जानेवारीला...
येत्या ३ वर्षात धावू लागणार खाजगी कंपन्यांनी चालवलेल्या रेल्वेगाड्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खासगी कंपन्यांनी चालविलेल्या रेल्वे येत्या ३ वर्षात प्रत्यक्षात धावू लागतील. त्यांचे भाडे त्या मार्गावर चालणाऱ्या विमान सेवेच्या दराप्रमाणे असेल, असं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के....
भारतीय नौदलाचा बंगालच्या उपसागरात उद्यापासून जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकी नौदलासोबत संयुक्त सराव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदल, मलबार सरावाच्या दुसऱ्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात जपानच्या सागरी आत्मरक्षण दल, रॉयल ऑस्ट्रेलियन नौदल आणि अमेरिकन नौदलाबरोबर सहभागी होणार आहे. हा सराव बंगालच्या उपसागरात...