प्रकृती अस्वास्थ्याच्या तक्रारी असलेल्यांनी रेल्वे प्रवास करु नये
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रकृती अस्वास्थ्याच्या तक्रारी असलेल्यांनी रेल्वेच्या श्रमिक विशेष रेल्वे गाड्यांनी प्रवास करु नये असे आवाहन भारतीय रेल्वेने केले आहे. गेल्या २ दिवसात या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांपैकी...
कोरोनाचा सामना करण्यासाठी आयुष मंत्रालयाची देशव्यापी मोहीम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आयुष मंत्रालयाने एक देशव्यापी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत आयुष ६४ आणि कबासुर कुडिनीर या दोन आयुर्वेदिक औषधांचं वाटप...
शास्त्रीय संगितातले ज्येष्ठ गायक संगीत मार्तंड पंडित जसराज यांचं अमेरिकेत निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंदुस्तानी शास्त्रीय संगितातले ज्येष्ठ गायक संगीत मार्तंड पंडित जसराज यांचं हृदयविकारानं निधन झाल्यासंबंधीचं वृत्त त्यांच्या नजीकच्या कुटुंबियांकडून देण्यात आलं आहे. मृत्यूसमयी पंडित जसराज अमेरिकेत न्यू जर्सी...
फायझरनं भारतात कोरोनावरील लस विक्रीची मागितली परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगात औषध निर्मितीमध्ये आघाडीवर असलेल्या कंपन्यांपैकी फायझर या कंपनीने, कोविड-19 वरील आपल्या लसीचा भारतात तातडीनं वापर करण्यासाठी परवानगी मागितली आहे. इंग्लंड आणि बाहरिनध्ये या कंपनीला...
गगनयान मोहीम ही 21 व्या शतकात भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी ठरेल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रस्तावित गगनयान मोहीम ही 21 व्या शतकात भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन मन की बात कार्यक्रमात देशवासियांशी संवाद...
राष्ट्रीय संस्थात्मक मानांकनाच्या यादीत आय आय टी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय संस्थात्मक मानांकनाच्या यादीत आयआयटी मद्रासनं पहिला क्रमांक पटकावला असून बंगळुरूची भारतीय विज्ञान संस्था दुसऱ्या क्रमांकावर आहे तर या क्रमवारीत आयआयटी मुंबईचा तिसरा क्रमांक आहे.
सावित्रीबाई...
देशभरात काही लाख प्रशिक्षित वाहनचालकांची गरज असल्याचं केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाहन चालकांना चालक प्रशिक्षण केंद्रांमधून वाहनं चालवण्याचं रितसर प्रशिक्षण द्यायची गरज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.
गडकरी यांच्या हस्ते काल...
जम्मू-काश्मीरमधल्या बॅक टू व्हिलेज कार्यक्रमाची पंतप्रधानांकडून प्रशंसा, द्वेष पसरवणारे आणि अडथळे निर्माण करणाऱ्यांचे मनसुबे...
मुंबई : जम्मू-काश्मीरमधल्या जनतेला सुशासन हवे आहे. द्वेष भावना पसरवणारे आणि अडथळे निर्माण करणाऱ्यांचे मनसुबे कधीही तडीला जाणार नाहीत असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या...
पेट्रोल-डिझेलवर नवा अधिभार, मात्र सर्वसामान्यांना फटका नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल-डिझेलवर नवा अधिभार, मात्र सर्वसामान्यांना फटका नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात पेट्रोलवर अडीच रुपये तर डिझेलवर ४ रुपयांचा कृषी पायाभूत सुविधा विकास अधिभार लादण्यात आला आहे. मात्र...
हुतात्मा दिनानिमित्त राजभवनात हुतात्म्यांना आदरांजली
मुंबई : हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 30 जानेवारी हा दिवस...









