आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन आहे. जगाचे मूळ रहिवासी असलेल्या आदिवासींच्या हक्कांचं रक्षण व्हावं, त्याला चालना मिळावी या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. जगाच्या मूळ रहिवाशांसंबंधीच्या...

कोविड१९च्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही – मनसुख मांडविया

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड१९च्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांचे जीव गेल्याचा आरोप केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान फेटाळून लावला. लोकसभेत आज प्रश्नोत्तराच्या...

देशभरात नाताळाचा सण उत्साहात साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाताळाचा सण सर्वत्र श्रद्धेनं आणि उत्साहानं साजरा होत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा हा जन्मदिवस जगभरातले ख्रिस्ती बांधव जल्लोषात साजरा करत असतात. यानिमित्तानं घरोघरी ‘ख्रिसमस ट्री’ उभारला...

अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी घेतली डॉक्टर एस. जयशंकर यांची भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी आज भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध...

हवामान बदलासंदर्भात राष्ट्रीय कृती योजनेअंतर्गत राष्ट्रीय तटीय मोहीम सुरु करण्याचा केंद्र सरकार विचार –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान बदलासंदर्भात राष्ट्रीय कृती योजनेअंतर्गत राष्ट्रीय तटीय मोहीम सुरु करण्यासाठी केंद्र सरकार विचार करत आहे, असं केंद्रीय पर्यावण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या...

टी-२० क्रिकेट मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात भारताचा श्रीलंकेवर ७८ धावांनी दणदणीत विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेविरुद्ध टी-२० क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत पुणे इथं झालेल्या तिस-या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं श्रीलंकेचा ७८ धावांनी दारुण पराभव केला आणि मालिका २-० अशी जिंकली. भारताचा शार्दुल...

पाणबुडीवरुन मारा करु शकणा-या अण्वस्त्र सक्षम क्षेपणास्त्राची भारतानं केली यशस्वी चाचणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं आंध्रप्रदेशातल्या विशाखापट्टणम इथं साडेतीन हजार किलोमीटरपर्यंत मारा करणार्‍या अण्वस्त्र सक्षम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. पाणबुडीवरुनही हे क्षेपणास्त्र सोडता येऊ शकतं. या चाचणीमुळे भारतानं आएनएस अरिहंत...

उत्पादन क्षेत्रातल्या वाढीमुळे औद्योगिक उत्पादनात तीन महिन्याच्या घसरणीनंतर वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्पादन क्षेत्रातल्या वाढीमुळे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात १ पूर्णांक ८ दशांश टक्के वाढ झाली. तीन महिन्याच्या घसरणीनंतर ही वाढ नोंदवण्यात आल्याचं, राष्ट्रीय सांख्यिकी...

महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीच्या मुद्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे विरोधकांनी केला गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीच्या मुद्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज उद्या दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केलं आहे. आज सकाळी लोकसभेचं कामकाज...

ICC महिला विश्वचषक T20 अंतिम सामन्यात ८५ धावांनी भारताचा पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेच्या मेलबोर्न इथं झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला ८५ धावांनी पराभूत करुन विश्वचषकावर नाव कोरलं. यजमान आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून...