जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुरमू यांच्या तिन्ही सल्लागारांना मंत्रीस्तरीय अधिकार प्रदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुरमू यांच्या तिन्ही सल्लागारांना त्यांना दिलेल्या विभागांनुसार मंत्रीस्तरीय अधिकार प्रदान केले आहेत.
फारुख खान, के. के. शर्मा आणि राजीव राय...
सौम्य किंवा मध्यम रंगांधळेपण असलेल्या नागरिकांना देखील आता वाहन चालक परवाना मिळणार
नवी दिल्ली : सौम्य ते मध्यम रंगांधळेपण असलेल्या नागरिकांना वाहन चालक परवाना मिळावा यासाठी रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियमांच्या फॉर्म 1 आणि फॉर्म 1 ए सुधारणा करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे....
कोविड-19 आजार प्रतिबंधात्मक तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील कोविड-19 विषयक परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन, नीती आयोगाचे सदस्य, कॅबिनेट सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित...
माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचं निधन
नवी दिल्ली : देशाचे तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं, नवी दिल्लीतल्या लष्कराच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसापासून ते कोमात होते. ते...
पीएमसीचे 78 टक्के खातेधारक रक्कम काढू शकतात-निर्मला सीतारामन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पीएमसी बँकेतले 78 टक्के खातेधारक आपल्या खात्यातली रक्कम काढून घेऊ शकतात असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितलं. त्या लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होत्या. रक्कम...
विरोधी पक्षशासित राज्यांनी आयुष्मान भारत योजना लागू केली नसल्याचा प्रकाश जावडेकर यांचा आरोप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपाचे ज्येष्ठ नेते, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विरोधी पक्षशासित राज्यांनी जनतेला आरोग्य सुविधा पुरविणारी आयुष्मान भारत केंद्रीय योजना लागू केली नसल्याचा आरोप...
एड्स विरोधी दिनानिमित्त केंद्र सरकारचा राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण जगाची समस्या असलेल्या एड्स या रोगा विषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून आज एड्स विरोधी दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. HIV मूळ असलेल्या...
शुध्द व निखळ पत्रकारितेची गरज – अनंत बागाईतकर
नवी दिल्ली : पत्रकारितेपुढे असलेल्या विविध आव्हानांचा मुकाबला करून शुद्ध व निखळ पत्रकारिता करण्याचे आवाहन दैनिक सकाळचे दिल्ली ब्युरो चिफ अनंत बागाईतकर यांनी केले.
महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने...
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत सप्टेंबरपर्यंत मोफत मिळणार सिलेंडर
नवी दिल्ली : प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणखी ३ महिने मोफत सिलेंडर मिळणार आहे. आता सप्टेंबरपर्यंत हे सिलेंडर मोफत दिले जातील. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आल्याची...
न्याय वेळेत मिळावा यासाठी न्यायव्यवस्थेनं काम करणं गरजेचं आहे – राष्ट्रपती रामनाथ कोविंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्याय सर्वांसाठी सुलभ होण्याच्या आवश्यकतेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भर दिला आहे. जोधपूर इथं राजस्थान उच्च न्यायालयाच्या नविन इमारतीचं उद्घाटन केल्यावर ते म्हणाले की, न्याय...









