भारतानं गुंतवणूकीसाठी सर्वात उत्तम देश म्हणून स्थान मिळवलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं गुंतवणूकीसाठी सर्वात उत्तम देश म्हणून स्थान मिळवलं आहे. असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
ते आज जागतिक गुंतणूकदारांच्या व्हर्चुअल गोलमेज परिषदेत बोलत होते. गुंतवणूकदारांना...
विजय मल्ल्याची चल संपत्ती वापरून बँकांनी कर्जं वसूल करण्याला मुंबईच्या विशेष न्यायालयाची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून परदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याची चल संपत्ती वापरून बँकांनी कर्जं वसूल करण्याला मुंबईच्या विशेष न्यायालयानं परवानगी दिली.
मात्र,...
हापूस गुजरातमध्ये नेण्यासाठी रेल्वे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोकणातला हापूस आंबा गुजरातमध्ये पाठविण्यासाठी येत्या गुरुवारी म्हणजेच २३ एप्रिल रोजी एक विशेष गाडी धावणार आहे.
ओखा ते तिरुवअनंतपुरम आणि परत या मार्गावर धावणार असलेली ही...
इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एनसीईआरटीच्या सर्व टीव्ही वाहिन्यांवरुन ई-लर्निंग अभ्यासक्रम प्रसारित करण्यासंदर्भात एनसीईआरटी...
या करारामुळे विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण प्रभावीपणे पोचण्यास मदत होईल- निशंक
नवी दिल्ली : ई-लर्निंग प्रक्रिया अधिक विधायक आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने एनसीईआरटी आणि रोटरी इंडिया यांच्यात डिजिटल माध्यमातून आज एक...
मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांच्यात राज्यांच्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नतीतलंआरक्षण, जीएसटी परतावा, शेतकरी पीक विमा सुलभीकरण, चक्रीवादळमदतीचे निकष बदलणं, चौदाव्या वित्त आयोगाचा थकीत निधी मिळावा. मराठा भाषेला अभिजातदर्जा द्यावा, राज्यपाल...
ताग बियाणे विक्री कार्यक्रमामुळे पाच लाख शेतकरी कुटुंबांना लाभ – स्मृती इराणी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या ताग बियाणे विक्री कार्यक्रमामुळे पाच लाख शेतकरी कुटुंबांना लाभ होणार असून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय ताग उत्पादक शेतकऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्यास...
जागतिक कोविड-१९ संकटात मृत्यूदर नियंत्रित राखण्यात भारताला मोठे यश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक कोविड १९ संकटात मृत्यूदर नियंत्रित आणि संख्या कमी राखण्यात भारताने मोठे यश मिळवले आहे. जागतिक स्तराचा विचार करता, देशातल्या मृतांचा आकडा प्रर्ती दशलक्ष नागरिकांच्या...
भारताच्या पहिल्या आरआरटीएस रेल्वेची पहिली झलक
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतल्या आत्मनिर्भर भारत अभियानात पायाभूत सुविधा हा एक महत्वाचा स्तंभ आहे. हाय स्पीड,हाय फ्रिक्वेन्सी असलेली ही आरआरटीएस प्रवासी रेल्वेची संपूर्ण निर्मिती,केंद्र सरकारच्या 'मेक...
बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये अनाथालयात कुणाही मुलीचा मृत्यू झाला नसल्याचं केंद्रीय गुप्तचर विभागाचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमधील मुझफ्फरपूर इथं अनाथालयात कुणाही मुलीचा मृत्यू झालेला नाही, असं केंद्रीय गुप्तचर विभागातर्फे सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आलं. अशा त-हेच्या अपमृत्यूचा कोणताही पुरावा नसल्याचं अँटर्नी जनरल...
चीननं करारांचं उल्लंघन करुन सीमेवर सैन्य जमवलं असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीन सीमेवरील स्थितीबाबत दोन्ही देशांमध्ये १९९३ आणि ९६ साली महत्वाचे करार झाले आहेत, मात्र चीनकडून या कराराचं उल्लंघन झालं आहे. चीननं तिथं मोठ्या प्रमाणात...









