देशातल्या २५ राज्यांमध्ये १०० टक्के विद्युतीकरण झालं; केंद्र सरकारच्या उर्जा विभागानं दिली माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या २५ राज्यांमध्ये १०० टक्के विद्युतीकरण झालं आहे अशी माहिती केंद्र सरकारच्या उर्जा विभागानं दिली आहे. आता केवळ आसाम, राज्यस्थान, मेघालय आणि छत्तीसगढमधल्या १० लाख...

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सामूहिक कार्यक्रम टाळावे – केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व राज्यानी सामूहिक कार्यक्रम टाळावे असे केंद्र सरकारने म्हटले आहे. अशा प्रकारचे सामूहिक कार्यक्रम जर आयोजित केले असतील तर आयोजकांना योग्य ती...

हंगेरीत कुस्ती स्पर्धेत भारताच्या रवींदरचा उपांत्य फेरीत प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हंगेरीच्या बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या 23 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या रविंद्र यांनं 61 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. रविंद्र यांनी...

आपण लॉकडाऊनविषयी खूप बोललो, आता अनलॉकिंगविषयी बोलू या!

‘मिशन बिगिन अगेन’ मध्ये महाराष्ट्राने घेतली झेप पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांचे प्रभावी सादरीकरण आरोग्य सुविधा, गुंतवणूक, शिक्षण याविषयी मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती मुंबई : आपण इतके दिवस लॉकडाऊनविषयी बोललो पण आज मला आपल्याला...

अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी किमान तीन वर्षे लागतील – चंपतराय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी किती काळ लागेल हे निश्चित सांगता येत नाही, मात्र किमान तीन वर्षे तरी लागतील, असे विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आणि श्रीराम...

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांकडून अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एकशे एकोणचाळीसाव्या जयंतीनिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या वर्षा निवासस्थानी सावरकरांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण केला.सावरकरांची...

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या अध्यक्षपदी महंत नृत्यगोपालदास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या अध्यक्षपदी महंत नृत्यगोपालदास यांची नियुक्ती झाली आहे. दिल्लीत झालेल्या न्यासाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीमध्ये विश्व् हिंदू परिषदेचे नेते चंपत राय यांच्यावर...

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्री नितीन गडकरी यांनी अगरबत्ती उत्पादनामध्ये भारताला आत्मनिर्भर...

हजारो रोजगार निर्मिती व आयात अवलंबन कमी करीत, केव्हीआयसी लवकरच पथदर्शी प्रकल्प सुरू करणार नवी दिल्ली : भारताला अगरबत्ती उत्पादनामध्ये आत्मनिर्भर बनविण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने (केव्हीआयसी) प्रस्तावित केलेल्या...

निजामुद्दीनमध्ये २४ जणांना कोरोना विषाणू संक्रमण झाल्याची खात्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या निजामुद्दीन पश्चिम परिसरात या महिन्याच्या सुरुवातीला आयोजित  कार्यक्रमात सहभागी झालेल्या, २४ जणांना कोरोना विषाणू  संक्रमण झाल्याची खात्री झाली आहे. मर्कज इमारतीत झालेल्या या कार्यक्रमात सुमारे...

देशात कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण जवळपास ४८%

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण ४७.९९% झालं आहे. गेल्या २४ तासात देशात ३ हजार ८०४ रुग्ण बरे झाले, आतापर्यंत १ लाख ४ हजार १०७...