निवृत्तीवेतनधारकांना जीवित प्रमाणपत्र घरून देण्यासाठी प्रोत्साहन देत त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवृत्तीवेतनधारकांना जीवित प्रमाणपत्र डिजीटल पद्धतीनं स्वतःच्या घरून देण्यासाठी प्रोत्साहन देत त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग करत असल्याचं राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी...
झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद यांच्या महाआघाडीची सत्तेकडे वाटचाल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद यांच्या महाआघाडीनं बाजी मारल्याचं चित्र दिसत आहेत. मतमोजणी सुरु असून जे कल समोर येत आहेत त्यात...
बांबू हा ऑक्सिजनचा फार मोठा स्रोत – पाशा पटेल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पृथ्वीचं तापमान दिवसेंदिवस वाढत असून जास्तीत जास्त झाडं लावणं गरजेचं आहे, त्यात बांबू हा ऑक्सिजनचा फार मोठा स्रोत असल्यानं सर्वांनी बांबू लावण्यात पुढाकार घ्यावा, असं...
चीनला भेट देणे टाळण्याचा केंद्र सरकारचा सल्ला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला आरोग्य आणि...
लॉकडाऊन काळात कोणत्याही सामाजिक/धार्मिक मेळावे/मिरवणुकांना परवानगी न देण्याचे गृहमंत्रालयाचे निर्देश
नवी दिल्ली : एप्रिल 2020 मध्ये येणारे सण लक्षात घेता केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्य/केंद्रशासित प्रदेशांना कोविड-19 च्या विरोधात लॉकडाऊन उपायांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या असून कोणत्याही सामाजिक/धार्मिक...
निर्भया बलात्कार प्रकरणातल्या चारही दोषींना १ फेब्रुवारीला फाशी देण्याचे दिल्लीतल्या न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चारही दोषींना एक फेब्रुवारीला सकाळी फाशी दिली जाणार आहे. दिल्ली न्यायालयानं या नवीन तारखेचा लेखी आदेश जारी केला.
या प्रकरणातल्या एक...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक ६५ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक ६५ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल ३० हजार ३७६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. देशात...
कोविड संकटातून उभारी घेणाऱ्या भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड नंतरच्या काळात एका नव्या जागतिक व्यवस्थेचा उदय होत आहे;आणि यात योगदान द्यायचे की नाही हे देशातल्या प्रत्येक नागरिकाने ठरवायचे आहे, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
संसदेचे पावसाळी अधिवेशन 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचे मॉन्सून अधिवेशन या महिन्याच्या 14 तारखेपासून सुरू होईल आणि 1 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे, असे लोकसभा सचिवालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, राष्ट्रपती...
रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना सक्त वसूली संचालनालयाचं समन्स
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँकेचे प्रवर्तक राणा कपूर आणि इतरांविरोधात मनी लॉड्रिंग चौकशी प्रकरणी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना सक्त वसूली संचालनालयानं समंस बजावल आहे.
या आर्थिक संकटग्रस्त...









