‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ सर्वांना समान संधी देणारं- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ सर्वांना समान संधी देणारं असून त्यात शिक्षणाबरोबरच संशोधनावर भर दिला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज राष्ट्रीय शैक्षणिक...

कोरोनाविरुद्धचा जागतिक लढा यशस्वी होण्यासाठी भारत ही लढाई जिंकणे आवश्यक –उपराष्ट्रपती

लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यातले यश दिलासादायक, पुढचे दोन आठवडे अत्यंत महत्वाचे या देशव्यापी लॉकडाऊनमुळे दैनंदिन जीवनात आलेल्या अडथळ्यांमुळे संकल्प विचलित होऊ देऊ नका—उपराष्ट्रपतींचे जनतेला आवाहन नवी दिल्ली : कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या लॉकडाऊनच्या ...

प्रधानमंत्री गरीब कल्याण मदत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात २९ हजार कोटी रुपये जमा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री गरीब कल्याण मदत योजनेअंतर्गत, केंद्र सरकारनं ३२ कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात, थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून २९ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे. यांपैकी...

बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढली

नवी दिल्ली : भारतीय हवामानखात्याच्या चक्रीवादळ इशारा विभागानुसार, पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिम-उत्तर पश्चिमेकडे सरकला असून त्याची तीव्रता वाढली आहे. यामुळे दक्षिण कोकण आणि गोवा,...

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन जनतेला केले आहे. हा प्रसार रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांबाबतची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव...

दहशतवाद पूर्णपणे संपावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद पूर्णपणे संपावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा जम्मू- काश्मीरच्या तीन दिवसाच्या  दौऱ्यावर असून त्यांनी आज जम्मूमधल्या...

राष्ट्रपतींच्या हस्ते आज २०२१ साठीच्या पद्म पुरस्कारांचे वितरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज २०२१ साठीच्या पद्म पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपती भवनात करण्यात आलं. जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे, शिल्पकार सुदर्शन साहो, इस्लाम धर्माचे...

नवं शैक्षणिक धोरण ही आत्मनिर्भर भारताचा पाया – शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवं शैक्षणिक धोरण ही आत्मनिर्भर भारताचा पाया आहे असं शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक यानी म्हटलं आहे. काल लोकसभेत शिक्षण मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर...

हिंसामुक्त वातावरण असेल तरच सार्कचा गट त्याच्या मूळ क्षमतेने कार्य करू शकेल – नरेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादमुक्त आणि हिंसामुक्त वातावरण असेल तरच दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना अर्थात सार्कचा गट त्याच्या मूळ क्षमतेने कार्य करू शकेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी...

देशाची आर्थिक स्थिती खालावत असून वाढ खुटंली असल्याची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची आर्थिक स्थिती खालावत असून, वाढ खुटंली असल्याची टीका काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. त्या आज नवी दिल्ली इथं काँग्रेस खासदारांच्या बैठकीत बोलत...