उद्या कंकणाकृती सूर्यग्रहण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या दशकातलं पहिलं, सर्वसाधारण उघड्या डोळ्यांनी दिसू शकणारं सूर्यग्रहण २१ जून रोजी पाहायला मिळणार आहे. भारतातल्या फक्त उत्तर भागात हे सूर्यग्रहण पूर्ण पहायला मिळेल, तर...
देशात कोरोना विषाणू संसर्गाचा सामुदायिक प्रसार रोखण्यात यश, मात्र कोरोना दीर्घकाळ अस्तित्वात राहण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नामुळे, भारत आत्तापर्यंत कोरोनाचा सामुदायिक प्रसार रोखण्यात यशस्वी ठरला असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. आजवर देशात देवी...
कृषी विधेयकांच्या वेळी गोंधळ करणारे राज्यसभेचे 8 सदस्य आठवडाभरासाठी निलंबित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत काल कृषी विषयक विधेयकांच्या मंजुरीच्या वेळी सभागृहात गदारोळ करणाऱ्या विरोधी पक्षांच्या 8 सदस्यांवर आज राज्यसभेचे सभापती एम. वेंकय्या नायडू यांनी कारवाईचा बडगा उगारत त्यांना...
संसदेच्या दोन्ही सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत काल २०२१-२२ या वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू झाली. कॉंग्रेसचे नेते शशी थरूर यांनी या चर्चेला सुरुवात करताना या अर्थसंकल्पात संरक्षण दलांसाठी पुरेशी तरतूद...
ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत पी व्ही सिंधूचा प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या पी व्ही सिंधू हिनं बर्मिंहॅम इथं सुरू असलेल्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत, महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सिंधुने काल झालेल्या सामन्यात...
पंतप्रधान उद्या इंडिया आयडियाज समिटला संबोधित करणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 22 जुलै रोजी इंडिया आयडियाज समिट येथे मुख्य भाषण करणार आहेत. अमेरिका-भारत व्यापार परिषद या शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. यावर्षी परिषदेच्या...
रेल्वेतील रिक्त पदं रद्द करण्याची कोणतीही योजना नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या सहा वर्षांत रेल्वेमधील मंजूर पदे रद्द करण्यात आली नाहीत असं स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात...
संसद, न्यायपालिका आणि प्रशासन संविधानामुळे मजबूत असल्यानं कठिण परिस्थितही सामान्य नागरिकांचा या तीन संस्थांवर...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसद, न्यायपालिका आणि प्रशासन संविधानामुळे मजबूत आहेत, त्यामुळे कठिण परिस्थितही सामान्य नागरिकांचा या तीन संस्थांवर दृढ विश्वास असल्याचं वक्तव्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संविधान...
जहाल नक्षली सृजनक्का पोलीसांसोबत झालेल्या चकमकीत ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जहाल नक्षली आणि कसनसूर दलमची विभागीय समिती सदस्य(डीव्हीसी) सृजनक्का गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात सिनभट्टी जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाली. विविध पोलिस ठाण्यांमध्ये सृजनक्कावर 144...
देशात काल दिवसभरात ४४ हजार ७३९ रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल दिवसभरात ४४ हजार ७३९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ८३ लाख ३५ हजार १०९ झाली आहे. याबरोबच...









